शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतमाल विक्रीबाबत शेतकरीच साशंक

By admin | Updated: February 17, 2016 23:04 IST

शेतमाल विक्रीबाबत शेतकरीच साशंक

 लासलगाव : बळीराजा आता भाजीपाला, धान्य, कांदे व इतर शेतमाल थेट ग्राहकांना विकू शकेल, असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला तरी तो प्रत्यक्ष कितपत फायदेशीर ठरेल याबाबत खुद्द शेतकरीच साशंकता व्यक्त करत आहेत.शासनाचा हा धाडसी निर्णय बाजार समितीत माल विकण्याची सक्ती रद्द करणारा आहे. परंतु किरकोळ शेतमाल विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्याला त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळणार असली तरी, बाहेर दलाल यात हस्तक्षेप करून फसवणूक करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत असलेली व्यापारी, आडते आणि दलालांची साखळी मोडीत निघत फायदा थेट शेतकरी वर्गाला होईल या विचाराने हा निर्णय घेतला गेला असावा. परंतु शासनाच्या या निर्णयामागे राजकीय खेळी दिसत आहे. बाजार समितीचे मोठे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक व कामगार यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत मात्र शेतकरी संमिश्र प्रतिक्रि या व्यक्त करताना दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी मात्र या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतील, असे मत व्यक्त केले. (वार्ताहर)