शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शेतमाल विक्रीबाबत शेतकरीच साशंक

By admin | Updated: February 17, 2016 23:04 IST

शेतमाल विक्रीबाबत शेतकरीच साशंक

 लासलगाव : बळीराजा आता भाजीपाला, धान्य, कांदे व इतर शेतमाल थेट ग्राहकांना विकू शकेल, असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला तरी तो प्रत्यक्ष कितपत फायदेशीर ठरेल याबाबत खुद्द शेतकरीच साशंकता व्यक्त करत आहेत.शासनाचा हा धाडसी निर्णय बाजार समितीत माल विकण्याची सक्ती रद्द करणारा आहे. परंतु किरकोळ शेतमाल विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्याला त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळणार असली तरी, बाहेर दलाल यात हस्तक्षेप करून फसवणूक करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत असलेली व्यापारी, आडते आणि दलालांची साखळी मोडीत निघत फायदा थेट शेतकरी वर्गाला होईल या विचाराने हा निर्णय घेतला गेला असावा. परंतु शासनाच्या या निर्णयामागे राजकीय खेळी दिसत आहे. बाजार समितीचे मोठे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक व कामगार यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत मात्र शेतकरी संमिश्र प्रतिक्रि या व्यक्त करताना दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी मात्र या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतील, असे मत व्यक्त केले. (वार्ताहर)