शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

नव्या तंत्रज्ञानातूनच शेतकऱ्यांची उन्नती

By admin | Updated: January 17, 2017 01:45 IST

अण्णासाहेब मोरे : मंडप उभारणीचा शुभारंभ

नाशिक : इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच कृषी क्षेत्रातही नवनवे तंत्रज्ञान येत आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार शेतकऱ्यांनी केला तर त्यांची आर्थिक उन्नती होईल आणि त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ येणार नाही, असे मत गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ संचलित कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २५ ते २९ जानेवारी या कालावधीत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी हे मत व्यक्त केले. गुरुमाउली अण्णासाहेब यांच्या बरोबरच महापौर अशोक मुर्तडक, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महेश हिरे, मनपा स्थायी समिती सभापती सलीम शेख, चंद्रकांत मोरे, कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे उपस्थित होते.