शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

नव्या तंत्रज्ञानातूनच शेतकऱ्यांची उन्नती

By admin | Updated: January 17, 2017 01:45 IST

अण्णासाहेब मोरे : मंडप उभारणीचा शुभारंभ

नाशिक : इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच कृषी क्षेत्रातही नवनवे तंत्रज्ञान येत आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार शेतकऱ्यांनी केला तर त्यांची आर्थिक उन्नती होईल आणि त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ येणार नाही, असे मत गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ संचलित कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २५ ते २९ जानेवारी या कालावधीत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी हे मत व्यक्त केले. गुरुमाउली अण्णासाहेब यांच्या बरोबरच महापौर अशोक मुर्तडक, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महेश हिरे, मनपा स्थायी समिती सभापती सलीम शेख, चंद्रकांत मोरे, कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे उपस्थित होते.