शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांवरील कारवाई अन्यायकारक

By admin | Updated: January 30, 2016 22:23 IST

’येवला : पिण्याच्या नावाखाली शेतीला घरघर

येवला : शेतीच्या पाण्यासाठी निर्माण केलेली धरणे आता पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित होऊ लागल्याने परिसरातील शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. शेती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची चोरी करण्यास शासन भाग पाडत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने स्वतंत्र पाइपलाइनद्वारे व्यवस्था करावी, परंतु शेतकऱ्याला पाणीचोर ठरवून केली जाणारी कारवाई अन्यायकारक असल्याचे शेतकरी नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.हक्काचे पाणी शेतकऱ्याला मिळत नाही व लाखो रु पये खर्च करून पिके जळत आहेत. त्यामुळे शेतकरी पाणीचोरी करणारच ही परिस्थिती शेतकऱ्याला सहन न झाल्यास अखेर ताकदीच्या जोरावर पाणी घेतल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही. करंजवन १७०० दलघफू, पालखेड १५० दलघफू, ओझरखेड व वाघाड यामधील शेतीसाठी आरक्षित साठा एवढे सारे पाणी असताना एप्रिल व जूनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन मिळणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी पाणी चोरले, अशी हाकाटी पिटली जात आहे. हे योग्य नाही. साठवण तलाव होण्याअगोदर १९९६ पूर्वीपासून या परिसरात शेती फुलविली जाते आहे. छोटे-मोठ्या बागाही उभ्या केल्या गेल्या; परंतु सध्या पिण्याच्या पाण्याची ओरड करून येथील शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन तोडणे, मोटारी जप्त करणे हा उद्योग अयोग्य असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शेतपंपाचे वीज कनेक्शन तोडणे ही कृती असमर्थनीय असून, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून पाण्याचा भाव वाढविण्याची चर्चादेखील परिसरात आहे. हजार रुपये भावाचा डोंगळा पाच हजारांवर गेल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीशिंदे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)