शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उष्ण ,ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:38 IST

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी शेतात काढून ठेवलाला उन्हाळी कांदा सुरक्षितकसाठेवावा म्हणून चिंतातुर झाला आहे.

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी शेतात काढून ठेवलाला उन्हाळी कांदा सुरक्षितकसाठेवावा म्हणून चिंतातुर झाला आहे.कसमादे परिसरात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरु असल्याने शेतात सर्वत्र उन्हाळी कांद्याच्या वरळी दिसून येते आहे. कसमादे परिसरात उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते.गेल्या सात-आठ वर्षापुर्वी या परिसरात डाळीबांची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यामुळे त्यावेळेस डाळिंब या पिकाकडे हमखास पैसे मिळवून देणार नगदे पिक म्हणून पाहिले जात असे.त्यावेळी उन्हाळी कांदा अल्प प्रमाणात घेतले जात होते. त्यामुळे कांद्याला भावहि चांगला मिळत होता.परंतु गेल्या पाच-सहा वर्षापुर्वी डाळिंब पिकावर तेल्या रोगाने थैमान घातल्याने डाळींबाची शेती पूर्णउध्वस्थ झाल्यानेउन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी