शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नांदगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:04 IST

निफाड तालुक्यातील उगाव येथे शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी नांदगावी येथे मच्छिंद्र बोरसे या शेतकºयानेही आपला जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लागोपाठच्या या घटनेने जिल्ह्यात कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ५७ झाली आहे.

नाशिक : निफाड तालुक्यातील उगाव येथे शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी नांदगावी येथे मच्छिंद्र बोरसे या शेतकºयानेही आपला जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लागोपाठच्या या घटनेने जिल्ह्यात कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ५७ झाली आहे.साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वेस्थानकापासून जवळच रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शिवारात उगावचे शेतकरी रामदास पांडुरंग बिरार या शेतकºयाने रेल्वेखाली आत्महत्या केली. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून, दर महिन्याला सरासरी ७ शेतकरी कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. सध्या पेरणीचा हंगाम असून, एकीकडे शेतकरी शेतकामात व्यस्त असताना दुसरीकडे शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे प्रशासन बुचकळ्यात पडले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या