शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

नांदगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:04 IST

निफाड तालुक्यातील उगाव येथे शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी नांदगावी येथे मच्छिंद्र बोरसे या शेतकºयानेही आपला जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लागोपाठच्या या घटनेने जिल्ह्यात कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ५७ झाली आहे.

नाशिक : निफाड तालुक्यातील उगाव येथे शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी नांदगावी येथे मच्छिंद्र बोरसे या शेतकºयानेही आपला जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लागोपाठच्या या घटनेने जिल्ह्यात कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ५७ झाली आहे.साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वेस्थानकापासून जवळच रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शिवारात उगावचे शेतकरी रामदास पांडुरंग बिरार या शेतकºयाने रेल्वेखाली आत्महत्या केली. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून, दर महिन्याला सरासरी ७ शेतकरी कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. सध्या पेरणीचा हंगाम असून, एकीकडे शेतकरी शेतकामात व्यस्त असताना दुसरीकडे शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे प्रशासन बुचकळ्यात पडले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या