शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 19, 2017 00:38 IST

मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी नुकतीच सरसकट कर्जमाफी जाहीर करताना जाचक अटी लागू केल्यामुळे आपल्यावरील कर्ज माफ होणार नाही या नैराश्यातून मुंजवाड (ता. चांदवड) येथील शेतकरी नितीन वामनराव सूर्यवंशी (४१) यांनी कीटकनाश सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली. सटाणा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूर्यवंशी हे येथील महाविद्यालयातील अर्धवेळ कर्मचारी होते. मुंजवाड येथील शेतकरी नितीन सूर्यवंशी आई, पत्नी, मुलगा-मुलगी परिवारासह आजमीर सौंदाणे रस्त्यावरील लक्ष्मण महाराज मंदिराजवळील शेतात राहतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले, तर कधी शेतमालाला भाव नसल्यामुळे सहा लाख रु पयांचा कर्जाचा डोंगर सूर्यवंशी यांच्या डोक्यावर होता. तसेच मुलीच्या अपघातात हात उसनवारी झाली होती. महाविद्यालयात अर्धवेळ नोकरी करून जे दोन-अडीच हजार रुपये पदरात पडत होते तेही प्रवासात खर्च होत होते. दरम्यानच्या काळात शेतकरी क्र ांती मोर्चाच्या निर्णयामुळे सूर्यवंशींना थोडाफार दिलासा मिळत होता. मात्र शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, पण जाचक अटी लागू केल्यामुळे सूर्यवंशी यांना नैराश्य आले. या नैराश्यातून त्यांनाी शनिवारी राहत्याघरी कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘सहा लाख रु पये कर्ज फेडण्याच्या विवंचनेत आपण या जगाचा निरोप घेत असल्याचा मजकूर यात आहे. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी घटनेबाबत अहवाल मागवून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख करीत आहेत.