शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

ममदापूरला शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:07 IST

यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापूर येथे तरुण शेतकºयाने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत

नाशिक : यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापूर येथे तरुण शेतकºयाने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. साईनाथ भागिनाथ शिंदे (२९) असे या शेतकºयाचे नाव असून, रविवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरातच विषारी औषध सेवन केले.  शिंदे याच्या नावावर ममदापूर येथे गट नंबर ८०७ मध्ये २.६३ हेक्टर शेतजमीन आहे. त्याच्या नावे कर्ज आहे काय याचा शोध घेतला जात आहे. नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षाप्रमाणेच दरमहा सात ते आठ शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, गेल्या दोन महिन्यांत तेरा शेतकºयांनी आत्महत्या केली, तर मार्च महिन्यात पहिली आत्महत्या झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णात १०५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. राज्यात शेतकºयांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण पाहता गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमाफी योजना जाहीर करून दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले तरीदेखील आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.समुपदेशन, हेल्पलाइन कुचकामीजिल्ह्णात शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता हे प्रमाण कमी करण्यासाठी कर्जबाजारी शेतकºयांचे समुपदेशन करण्याबरोबरच त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याची जिल्हाधिकाºयांची घोषणा हवेत विरली आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाºयांनी या संदर्भात घोषणा करून आपण स्वत:च कर्जबाजारी शेतकºयांचे समुपदेशन करणार असल्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात यापैकी एकही गोष्ट झालेली नाही किंबहुना जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात तालुकापातळीवर तहसीलदारांना पत्र पाठवून शेतकºयांचे मेळावे व बैठका घेण्याच्या सूचना केल्या, परंतु एकाही तालुक्यात अशाप्रकारे बैठक वा समुपदेशन झालेले नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या