शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शेतकरी हा आपल्या जीवनाचा आधार प्रकाश होळकर: नांदगावला विद्यार्थी गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:00 IST

  कार्यक्र माचे अध्यक्ष सर्जेराव पाटील होते. मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाविस्कर, डॉ. पगार, माणिक कवडे, सचिन साळवे,तुषार पांडे, ...

ठळक मुद्दे नांदगाव: शेतकरी हा आपल्या जीवनाचा आधार आहे. तो सुखी तर आपण सुखी म्हणून शेतकº्यांकडे स्वाभिमानाने बघा,तरच त्यांच्या आत्महत्या थांबतील.असे कवी , गीतकार प्रकाश होळकर यांनी प्रतिपादन केले. ते येथील मविप्र समाज संस्थेचे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्य

 

कार्यक्र माचे अध्यक्ष सर्जेराव पाटील होते. मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाविस्कर, डॉ. पगार, माणिक कवडे, सचिन साळवे,तुषार पांडे, सुरेश शेळके, संदीप जेजुरकर, मारु ती जगधने, संजय मोरे, आर.टी.देवरे,आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी कवी होळकर यांनी सांगितले अनुभव व निरीक्षण, यांच्या माध्यमातून कविता जन्म घेत असते. हे स्वत:च्या झूला या कवितेची निर्मिती मुलींच्या एक लिंबु झेलु बाई, दोन लिंबु झेलु या खेळाच्या निरीक्षणातुन झाल्याचे स्पष्ट केले. लोकगीते, लोककथा भारु ड, ग्रामीण जीवनातील अनुभव व कला जोपासा म्हणजे तुम्ही सकस कवीता लिहु शकाल असे ते म्हणाले. प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.संजय मराठे यांनी केले. प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा सादर केला. क्रि डा व सांस्कृतिक स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालनसुरेश नारायणे व उषा शिरोडे यांनी केले. सोलो डान्स रु पाली महाजन, धनगरी गीत कार्तिक औशिकर तर लावणी जागृती जाधव यांनी सादर केली. शेलापागोट्याचा कार्यक्र म पार पडला. संदिप दौड,निकम ,पी.डी.पवार,वाघ,आदिंनी वाचन केले.जावेद शेख यांनी आभार मानले.