शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

शेतकरी हा आपल्या जीवनाचा आधार प्रकाश होळकर: नांदगावला विद्यार्थी गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:00 IST

  कार्यक्र माचे अध्यक्ष सर्जेराव पाटील होते. मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाविस्कर, डॉ. पगार, माणिक कवडे, सचिन साळवे,तुषार पांडे, ...

ठळक मुद्दे नांदगाव: शेतकरी हा आपल्या जीवनाचा आधार आहे. तो सुखी तर आपण सुखी म्हणून शेतकº्यांकडे स्वाभिमानाने बघा,तरच त्यांच्या आत्महत्या थांबतील.असे कवी , गीतकार प्रकाश होळकर यांनी प्रतिपादन केले. ते येथील मविप्र समाज संस्थेचे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्य

 

कार्यक्र माचे अध्यक्ष सर्जेराव पाटील होते. मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाविस्कर, डॉ. पगार, माणिक कवडे, सचिन साळवे,तुषार पांडे, सुरेश शेळके, संदीप जेजुरकर, मारु ती जगधने, संजय मोरे, आर.टी.देवरे,आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी कवी होळकर यांनी सांगितले अनुभव व निरीक्षण, यांच्या माध्यमातून कविता जन्म घेत असते. हे स्वत:च्या झूला या कवितेची निर्मिती मुलींच्या एक लिंबु झेलु बाई, दोन लिंबु झेलु या खेळाच्या निरीक्षणातुन झाल्याचे स्पष्ट केले. लोकगीते, लोककथा भारु ड, ग्रामीण जीवनातील अनुभव व कला जोपासा म्हणजे तुम्ही सकस कवीता लिहु शकाल असे ते म्हणाले. प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.संजय मराठे यांनी केले. प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा सादर केला. क्रि डा व सांस्कृतिक स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालनसुरेश नारायणे व उषा शिरोडे यांनी केले. सोलो डान्स रु पाली महाजन, धनगरी गीत कार्तिक औशिकर तर लावणी जागृती जाधव यांनी सादर केली. शेलापागोट्याचा कार्यक्र म पार पडला. संदिप दौड,निकम ,पी.डी.पवार,वाघ,आदिंनी वाचन केले.जावेद शेख यांनी आभार मानले.