शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

‘फांगुळगव्हाण’ एकाही घरात गणेशस्थापणा न करणारे अनोखे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:46 IST

घोटी : प्रदूर्षंण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात असताना इगतपुरी तालुक्यातील एका गावाने ही परंपरा गेली शेकडो वर्षांपासून राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.विशेष म्हणजे या गावात गेली शेकडो वर्षांपासून एकाही घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात येत नाही.मात्र गावात असणा-या गणेश मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्देशेकडो वर्षाची परंपरा आजही कायमगावातील गणेश मंदिरातच साजरा होतो गणेशोत्सव

घोटी : प्रदूर्षंण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात असताना इगतपुरी तालुक्यातील एका गावाने ही परंपरा गेली शेकडो वर्षांपासून राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.विशेष म्हणजे या गावात गेली शेकडो वर्षांपासून एकाही घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात येत नाही.मात्र गावात असणा-या गणेश मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.इगतपुरी शहराच्या हाकेच्या अंतरावर असणारे सुमारे दोन हजार वस्तीचे फांगुळगव्हाण हे गाव.गावात प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय.या गावात असणारे गणेश मंदिर हे जागृत देवस्थान.नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती असल्याने पंचक्र ोशीतील अनेक गणेशभक्त गणेशोत्सवाबरोबर वर्षभर या ठिकाणी दर्शनाला येतात.यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या गावात यात्रेचे स्वरूप येते.मात्र या गावात गेली शेकडो वर्षांपासून एकाही घरात घरगुती गणपती अथवा सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून गणेशाची स्थापना करण्यात येत नाही. घरगुती अथवा सार्वजनिक गणेशाची स्थापना केल्यास त्या घरात अिप्रय घटना घडते असा समज असल्याने या गावाने गेली शेकडो वर्षांपासून कोणत्याही घरात गणेशाची स्थापना केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.दरम्यान एकीकडे एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला जात असताना मात्र या छोट्याशा गावात चक्क कोणीही गणपतीची स्थापना करीत नसल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.रामचंद्र म्हसणे (ग्रामस्थ)आमच्या गावात असणार्या जागृत गणेशामुळे गेली शेकडो वर्षांपासून गावातील एकाही घरात गणेश स्थापना होत नाही.मात्र हा गणेश जागृत आण नवसाला पावणारा असल्याने गणेशोत्सव काळात गणेशभक्त मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.