शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कुटुंब प्रबोधन ही काळाची गरज :  मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:52 IST

स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.यावेळी भागवत यांनी, जगत-जननी, प्रकृती पुरुष ही निसर्गरचना आहे. आपल्या संस्कृतीची सर्वजण समान अशी भावना आहे. अनेक परकीय आक्रमणांनी ती लोप पावली. कुटुंबसंस्था संरक्षण करण्यासाठी कुटुंबप्रबोधन करण्याची गरज आहे, असा विचार समितीच्या सेविकांसमोर मांडला. सरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेत देवी अष्टभुजेचे दर्शन घेतले. सभागृहात लावलेली प्रदर्शने बघितली. संस्थेच्या ज्येष्ठ सभासद भानूताई गायधनी यांनी संस्थेच्या वतीने राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी मनोगत व्यक्त केलेसंस्था परीचय शोभा गोसावी यांनी करून दिला. गीता कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील राष्ट्रसेविका समितीच्या शाखेबद्दल माहिती दिली. अ‍ॅड. शोभा गोसावी यांनी प्रतिष्ठानची माहिती सांगितली. गीता कुलकर्णी यांनी नाशिक जिल्ह्यातील कामाची माहिती दिली. विद्या चिपळूणकर, डॉ. शुभांगी कुलकर्णी, मंगला सौंदाणकर आदी उपस्थित होत्या.महिलांसाठी कार्यरत केंद्रराणी लक्ष्मी भवन १९५८ पासून महिला उद्योग केंद्र चालविले जात आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, लहान मुलांसाठी बालवाडी, पाळणाघर सुद्धा चालविले जाते. त्याशिवाय महिलांसाठी भजनी वर्ग, पौराहित्य वर्ग घेतले जातात. सेवा कार्य म्हणून रु ग्णोपयोगी साहित्य केंद्र व सहायता निधी, शैक्षणिक निधी सहायता आणि अन्नदान योजना कार्यरत आहे. संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्यातील शौर्य दाखविणाºया महिलेला दरवर्षी महिला शौर्य पुरस्कार दिला जात असल्याचीही माहिती यावेळी भागवत यांना देण्यात आली.

टॅग्स :FamilyपरिवारMohan Bhagwatमोहन भागवत