शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कवितांमधून समाजमनाची व्यथा व्यक्त : डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:21 IST

आधुनिक युगातील कवितांमधून माणसाच्या आणि समाजमनाच्या व्यथा व्यक्त होण्याची गरज आहे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला कवी संजय चौधरी यांच्या कवितांमधून येता, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

नाशिक : आधुनिक युगातील कवितांमधून माणसाच्या आणि समाजमनाच्या व्यथा व्यक्त होण्याची गरज आहे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला कवी संजय चौधरी यांच्या कवितांमधून येता, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.कवी संजय चौधरी यांच्या ‘कविताच माझी कबर’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी डहाके बोलत  होते. सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कवयित्री प्रभा  गणोरकर, डॉ. रमेश पाटील,शशिकांत गुळुमकर, कवी अरुण शेवते, सुदेश हिंगलासपूरकर  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनायकदादा पाटील होते.

टॅग्स :Nashikनाशिक