शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

शेतकरी उपोषणाची सांगता

By admin | Updated: June 9, 2017 01:20 IST

शेतकरी उपोषणाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : कर्जमाफी मिळावी यासाठी संपाबाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याने कारसूळचे उपसरपंच देवेंद्र काजळे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते. गुरुवारी रात्री खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणस्थळी काजळे यांची भेट घेतल्यानंतर काजळे यांनी उपोषण सोडले तहसीलदारांना काजळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा संप सुरू आहे त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनदरबारी ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांत फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. संपकाळात शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांचे अटकसत्र थांबवावे, अखंडित वीजपुरवठा करावा, वीजबिल माफ करावे, ठिबक व तुषार सिंचनासाठी तसेच शेतीआधारित योजनांसाठी शंभर टक्के अनुदान मिळावे अशा मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत. यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते. शेट्टी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन काजळे याचे उपोषण सोडविले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले उपस्थित होते.