शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
2
'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 
3
'मी लहान लहान मुलांना...', बंगळुरू चेंगराचेंगरीसंदर्भात बोलताना डीके शिवकुमार भावुक
4
ज्याने लोकसभा प्रकरणात खटला लढविला त्याच्यावरच प्रेम जडले; महुआ मोईत्रांचे पती कोण?
5
"मी स्टार, ती फक्त मॉडेल होती" दीपिकाला डेट करणाऱ्या अभिनेत्यानं सांगितलं ब्रेकअपचं कारण!
6
तेजी कायम! निफ्टी-सेन्सेक्स 'हिरवेगार', झोमॅटो, रिलायन्स आणि संरक्षण कंपन्यांचे शेअर्स तेजीत!
7
Vastu Shastra: घराचे करा नंदनवन; जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आणा 'ही' लाभदायी रोपं!
8
Rocky Jaiswal : कोण आहे रॉकी जयस्वाल, हिना खानसोबत कुठे झाली पहिली भेट? १३ वर्षे एकमेकांना केलं डेट
9
कोर्टातील कोठडीमध्ये दोन गटांमध्ये हामामारी, एका कैद्याचा मृत्यू
10
फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!
11
बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही
12
भारताच्या युट्यूबर्सना जाळ्यात अडकवणारी 'मॅडम एन' आहे तरी कोण? पहलगाम हल्ल्याशीही कनेक्शन
13
IND vs ENG : टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी इंग्लंडनं अशी केलीये संघ बांधणी
14
सुधाकर बडगुजर भाजपात जाणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले, “पक्षाचे दरवाजे खुले”
15
उपचारासाठी बलात्कार पीडितेच्या घरी गेलेल्या डॉक्टरला तालिबानी शिक्षा; फरफटत नेले अन्...
16
ब्रिटानियासाठी अनेक दशकं बिस्किट्स बनवायची 'ही' कंपनी; आता होणार बंद होणार, कारण काय?
17
मोठी बातमी! भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमान; दसॉल्ट आणि टाटा समुहाचा करार
18
शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी
19
"कुटुंब बनवण्यासाठी लग्नाची गरज नाही..."; हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, काय आहे खटला?
20
अयोध्येतील राम मंदिरामधील राम दरबाराचे फोटो समोर, अशी संपन्न झाली प्राणप्रतिष्ठापना

महाग भाज्या; ग्राहकांना सजा

By admin | Updated: June 14, 2016 23:58 IST

गृहिणींचे बजेट कोलमडले : दर दुप्पट, पावसाची प्रतीक्षा

 नाशिक : राज्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने आणि जिल्ह्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याची उपलब्धी होत नसून शेतीही धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना अल्पशा पाण्यावर भाजीपाला काढावा लागत आहे. मंडईतील भाज्यांची आवक कमी तर भाव जास्त असा प्रकार त्यामुळे पहायला मिळतो आहे. भाज्यांच्या भावात दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे दिसते आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली असताना आणि पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झालेले असताना पिकांना पाणी कसे द्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तीन-चार महिन्यांपासून जिवाचे रान करून लावलेला भाजीपाला आता जगवायचा कसा याची त्यांना भ्रांत पडलेली दिसते आहे. भाजीविक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यांना भाववाढीचा सामना करावा लागत आहे. पाऊस पडला नाही तर परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजीविक्रेते, हॉटेलचालक व गृहिणींशी साधलेला हा संवाद. (प्रतिनिधी)