शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:56 IST

गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देकळवण नगरपंचायत : कर्मचाऱ्यांना किमान वेतन, महागाई भत्ता देण्याची मागणी

कळवण : गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.नगरपंचायतीच्या कर्मचाºयांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी संघटनांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे नागरपंचायतीच्या सेवेवर परिणाम होणार आहे. ग्रामपंचायती बरखास्त करून त्याचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायतीमध्ये सफाई, संगणक आॅपरेटर, पाणीपुरवठा व आदी विभागातील कर्मचारी गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत. मयत झालेल्या कर्मचाºयाच्या कुटुंबाला सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा, वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपाखाली नोकरी मिळावी, नागरपंचायतीमधील कर्मचाºयांना सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, सफाई कामगारांचे शासकीय सेवेत समावेशन करावे, तसेच रोजदारी कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्यात यावे, तत्कालीन ग्रामपंचायत जे कर्मचारी वसुली कारकून पदावर कार्यरत होते त्यांना नगरपंचायत सेवेत शिपाईपदाचा आदेश देण्यात आलेला आहे. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विक्र म निकम, ताराबाई गोयर, जिजाबाई बस्ते, अशोक अहिरे, संजय आहेर, भाऊराव पगार, रामराव सोनवणे, बापू आहेर, किरण निकम, कैलास पगार, रोशन निकम, रमेश पगार, बेबीबाई बस्ते, उज्ज्वला बस्ते, जीवन सोनवणे, भीमाबाई बस्ते, कमल केदार, सिंधूबाई गोयर, संगीता बस्ते, दगा पगार आदी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायत व नगरपंचायत सेवा धरून आज २५ वर्षे झाली आहे, जेव्हा ते सेवेत रु जू झाले तेव्हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असण्याची अट होती. त्यांना लिपिकपदावर घेण्यात यावे व यासह सर्व कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के भत्ता फरकासह मिळावा या मागण्यांसाठी आज कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीतील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप