शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनी आधी देशाचा विचार करावा

By admin | Updated: October 24, 2016 00:46 IST

रवींद्र सिंघल : केटीएचएम महाविद्यालयात शहिदांना आदरांजली

नशिक : सीमेवर शहीद जवान व पोलिसांप्रमाणे प्रत्येक भारतीयाने सर्वात आधी देशाचा विचार डोळ्यासमोर ठेवावा, तसेच प्रत्येक नागरिकाने फक्त आपले हक्क विचारात न घेता आपल्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव बाळगावी, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी केले. देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी २४ तास कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांची आठवण म्हणून केटीएचएम महाविद्यालयात पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर नीलिमा पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजू भुजबळ, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांच्यासह शहीद पोलीस कॉन्स्टेबल फिरोजखान यांचे वडील अफजलखान पठाण व बंधू अमजदखान पठाण उपस्थित होते. पोलीस स्मृतिदिनानिमित्त मविप्रचे माजी विद्यार्थी उरी येथे शहीद झालेले संदीप ठोक व नाशिकरोड पोलिस ठाणे येथे कार्यरत असताना शहीद झालेले पोलीस कॉन्स्टेबल फिरोजखान अफजलखान पठाण यांच्यासह देशभरातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांना व पोलिसांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)