शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रत्येक व्यक्तीने व्हावे संविधान साक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 01:35 IST

बहुतांश देशांमधील संविधान राजाला, प्रेषिताला, देवाला अर्पण करण्यात आली आहेत. मात्र, भारताचे संविधान हे देशातील सामान्य जनतेला अर्पण करण्यात आले असून, त्याच्या हिताचा विचार करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संविधान साक्षर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

ठळक मुद्देउत्तम कांबळे : संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रंगले व्याख्यान

नाशिक : बहुतांश देशांमधील संविधान राजाला, प्रेषिताला, देवाला अर्पण करण्यात आली आहेत. मात्र, भारताचे संविधान हे देशातील सामान्य जनतेला अर्पण करण्यात आले असून, त्याच्या हिताचा विचार करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संविधान साक्षर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

साहित्य संमेलन आयोजन समिती आणि नाशिक मनपाच्या वतीने संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला कालिदास कलामंदिरातील तालीम हॉलमध्ये संविधानविषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे हे ‘संविधान साक्षरता’ या विषयावर, तर माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी ‘मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये’ या विषयावर हे मार्गदर्शन केेले. यावेळी बोलताना कांबळे यांनी जनता, जात, धर्म, भिन्नता या मुद्द्यांमध्येच अडकून पडली असून, त्यातून जनतेने बाहेर पडण्याची गरज असल्याचे सांगितले, तर वाघ यांनी घटनेने आपल्याला मूलभूत अधिकार दिले असले तरी आपल्याला कर्तव्यांचा विसर पडतो, असे नमूद केले. प्रत्येक नागरिकाने अधिकाराबरोबरच कर्तव्यदेखील पार पाडली पाहिजेत, असेही वाघ यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय करंजकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान हिरे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक