शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास घ्यावा : साध्वी सुशीलकुवरजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:07 IST

पर्वाधिराज पर्यूषण पर्वाचे मंगलमय आगमन झाले आहे. ५व्या दिवसाचा सूर्य उदित झाला आहे. दान, शील, तप यावर आकृष्ट आराधना केली पाहिजे. प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास धरावा, असे आवाहन जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी केले.

नाशिक : पर्वाधिराज पर्यूषण पर्वाचे मंगलमय आगमन झाले आहे. ५व्या दिवसाचा सूर्य उदित झाला आहे. दान, शील, तप यावर आकृष्ट आराधना केली पाहिजे. प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास धरावा, असे आवाहन जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी केले. चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाच्या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भरपूर आराधना करून देवाला आपण चरणी नतमस्तक असल्याचे सांगावे. अनुमोदनकरुन तीर्थंकर गोत्र उपार्जन केले पाहिजे. आपल्याला परमात्म्यासारखे काम करायचे आहे हे आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. महावीरांच्या संदेशाने अनेकांच्या जीवनात परिवर्तन केले आहे.  दान व मानवाची महिमा त्यांनी एका गोष्टीद्वारे स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, एक दाम्पत्य घरी येणाऱ्या प्रत्येकाला चहा, नाष्टा, जेवण देत असे. एका रात्री चोरी करायला चोर आले होते. जाग आल्यानंतर घरातील स्त्रीने त्यांना ‘जेवल्याशिवाय जाऊ नका’ असा आग्रह केला. जेवल्यावर ते चोर खूप आनंदीत झाले. गरिबी व घरातील सदस्यांच्या गरजा भागविण्यासाठी आपण चोरी करत असल्याचे त्यांनी कबूल केले. आदरतिथ्य, दिलेला मान पाहून त्यांचे मन परिवर्तन झाले.  चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाच्या विशेष व्याख्यानात जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी प्रवचनामध्ये भगवान महावीरांच्या जीवनातील तसेच विविध संदेशाची उदाहरणे दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक