शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

मानवकेंद्रित विकासामुळे पर्यावरणाचा ºहास : शाईवाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:45 IST

पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा डोंबिवली येथील पर्यावरण कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी दिला आहे.

नाशिक : पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा डोंबिवली येथील पर्यावरण कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी दिला आहे.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत शनिवारी (दि.१९) रूपाली शाईवाले यांनी एकोणाविसावे पुष्प गुंफले. डॉ. दौलतराव अहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पर्यावरण’ विषयावर बोलताना शाईवाले यांनी उपस्थिताना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगतानाच मानवकेंद्री विकासाच्या मागे धावताना मनुष्य कशाप्रकारे पर्यावरणावर घाला घालतो आहे याचे चित्र उभे केले. त्या म्हणाल्या भारतातील सण हे ऋ तूबदलावर आधारित असून, त्यानुसार आहारातही बदल होतो. निसर्गातील बदलानुसार माणसाने आपल्या जीवनशैलितही बदल करायला हवा. सध्या मात्र याच गोष्टीचा सर्वांना विसर पडत असून, मानव आता आपल्या जीवनशैलीनुसार निसर्गात बदल घडविण्याचे प्रयत्न करीत अहे. सण-उत्सवांमागे तर केवळ खरेदी करणे मौज करणे हा एकच विचार उरला आहे. त्यामुळे अनेकदा पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या वस्तुंचा प्लॅस्टिक थर्माकोलसरखा वापर वाढतो. बºयाचदा देखाव्यांच्या सजावटीसाठी थर्माकोलला पर्याय म्हणून कागदाचा वापर केला जातो. मात्र, कागदही लाकडापासून तयार होत असल्याने त्यासाठी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याचे त्यांनी सांगितले.आजचे व्याख्यान,  विषय : जीवन : एक आनंदयात्रा,  वक्ते : अंजली तापडिया

टॅग्स :Nashikनाशिक