शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

मानवकेंद्रित विकासामुळे पर्यावरणाचा ºहास : शाईवाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:45 IST

पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा डोंबिवली येथील पर्यावरण कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी दिला आहे.

नाशिक : पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा डोंबिवली येथील पर्यावरण कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी दिला आहे.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत शनिवारी (दि.१९) रूपाली शाईवाले यांनी एकोणाविसावे पुष्प गुंफले. डॉ. दौलतराव अहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पर्यावरण’ विषयावर बोलताना शाईवाले यांनी उपस्थिताना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगतानाच मानवकेंद्री विकासाच्या मागे धावताना मनुष्य कशाप्रकारे पर्यावरणावर घाला घालतो आहे याचे चित्र उभे केले. त्या म्हणाल्या भारतातील सण हे ऋ तूबदलावर आधारित असून, त्यानुसार आहारातही बदल होतो. निसर्गातील बदलानुसार माणसाने आपल्या जीवनशैलितही बदल करायला हवा. सध्या मात्र याच गोष्टीचा सर्वांना विसर पडत असून, मानव आता आपल्या जीवनशैलीनुसार निसर्गात बदल घडविण्याचे प्रयत्न करीत अहे. सण-उत्सवांमागे तर केवळ खरेदी करणे मौज करणे हा एकच विचार उरला आहे. त्यामुळे अनेकदा पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या वस्तुंचा प्लॅस्टिक थर्माकोलसरखा वापर वाढतो. बºयाचदा देखाव्यांच्या सजावटीसाठी थर्माकोलला पर्याय म्हणून कागदाचा वापर केला जातो. मात्र, कागदही लाकडापासून तयार होत असल्याने त्यासाठी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याचे त्यांनी सांगितले.आजचे व्याख्यान,  विषय : जीवन : एक आनंदयात्रा,  वक्ते : अंजली तापडिया

टॅग्स :Nashikनाशिक