शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

संवेदना फाउंडेशनकडून मूर्ती संकलनासह पर्यावरणाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:36 IST

हिरावाडी येथील संवेदना फाउंडेशनने गणेशोत्सवात गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरण जनजागृती, मूर्ती संकलन, निर्माल्य संकलन आदि कामे करीत पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू ठेवले आहे.

नाशिक : हिरावाडी येथील संवेदना फाउंडेशनने गणेशोत्सवात गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरण जनजागृती, मूर्ती संकलन, निर्माल्य संकलन आदि कामे करीत पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू ठेवले आहे. हिरावाडी येथील साईसिद्धी पार्क येथे २००८ पासून संवेदना फाउंडेशनने आपल्या कामास सुरुवात केली. संवेदना फाउंडेशनकडे दरवर्षी ४ ते ५ टन गणेशमूर्तींचे संकलन होते. संकलित झालेल्या मूर्ती महानगरपालिकेकडे सुपूर्द केल्या जातात. फाउंडेशनमध्ये प्रशांत कदम, अ‍ॅड. अजय निकम, सचिव विसपुते, तुषार भडांगे, अविनाश बोडके, डॉ. अविनाश देवरे, आप्पा बैरागी, चिंतामणी अहिरे आदिंसह ५० कार्यकर्ते कार्यरत आहेत. अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी १० ते रात्री उशिरापर्यंत म्हसोबा महाराज पटांगण, पंचवटी येथे संस्थेचे कार्यकर्ते गणेशमूर्ती स्वीकारण्याचे, नागरिकांना मूर्तिदान करण्याबाबत प्रबोधन करण्याचे काम करतात. संस्थेच्या उपक्रमात सदस्यांचे कुटुंबीयही उत्स्फूर्तपणे सहभाग देतात. मूर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यामुळे गोदावरीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे पटवून दिल्यानंतर लोकांची मानसिकता आता बदलत चालली आहे. दरवर्षी मूर्तिदान करणाºयांचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांनी गणेशोत्सवात प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करावी, मूर्तीचे विसर्जन न करता त्या दान कराव्यात यासाठी ‘स्वर अक्षर नृत्य’ गणेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.