शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कृषी पदवी प्रवेशासाठी द्यावी लागणार ‘प्रवेश परीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:48 IST

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला या वर्षापासून ७० टक्के गुण सीईटी आणि ३० टक्के बारावी परीक्षेतील गुण या आधारे प्रवेश देण्यात येणार

नाशिक : उच्च शिक्षणासाठी बहुतांश अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अपरिहार्य झालेल्या असताना आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आला असून, दि. १० मे रोजी यंदा प्रथमच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.कषी पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रि याही सुरू झाली असून, कृषीसह एकूण दहा पदवी शिक्षणक्र मांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसोबत एमएचटी सीईटी, जेईई, नीट तसेच एआयइइएयूजी यापैकी कोणतीही सामायिक प्रवेश परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी संबंधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना यापैकी एक परीक्षा देणे अपरिहार्य ठरणार आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात एकूण १५६ खासगी आणि ३५ शासकीय कृषी महाविद्यालयांमध्ये जवळपास १५ हजार २२७ जागांचा समावेश असून, गतवर्षी ५७ हजार प्रवेश अर्ज आले होते. परंतु, त्यावेळी प्रवेशप्रक्रि या बारावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे होती. त्यात कौटुंबिक शेतजमिनीचा सातबारा उतारा, बारावीपर्यंतचे कृषी विषयाचे अतिरिक्त गुण वाढीव गुण म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. मात्र या वर्षापासून ७० टक्के गुण सीईटी आणि ३० टक्के बारावी परीक्षेतील गुण या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच दि. १० मे रोजी तीन सत्रांत बहुपर्यायी स्वरूपात ही स्वंतत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.