शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

कृषी पदवी प्रवेशासाठी द्यावी लागणार ‘प्रवेश परीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:48 IST

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला या वर्षापासून ७० टक्के गुण सीईटी आणि ३० टक्के बारावी परीक्षेतील गुण या आधारे प्रवेश देण्यात येणार

नाशिक : उच्च शिक्षणासाठी बहुतांश अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अपरिहार्य झालेल्या असताना आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आला असून, दि. १० मे रोजी यंदा प्रथमच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.कषी पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रि याही सुरू झाली असून, कृषीसह एकूण दहा पदवी शिक्षणक्र मांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसोबत एमएचटी सीईटी, जेईई, नीट तसेच एआयइइएयूजी यापैकी कोणतीही सामायिक प्रवेश परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी संबंधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना यापैकी एक परीक्षा देणे अपरिहार्य ठरणार आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात एकूण १५६ खासगी आणि ३५ शासकीय कृषी महाविद्यालयांमध्ये जवळपास १५ हजार २२७ जागांचा समावेश असून, गतवर्षी ५७ हजार प्रवेश अर्ज आले होते. परंतु, त्यावेळी प्रवेशप्रक्रि या बारावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे होती. त्यात कौटुंबिक शेतजमिनीचा सातबारा उतारा, बारावीपर्यंतचे कृषी विषयाचे अतिरिक्त गुण वाढीव गुण म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. मात्र या वर्षापासून ७० टक्के गुण सीईटी आणि ३० टक्के बारावी परीक्षेतील गुण या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच दि. १० मे रोजी तीन सत्रांत बहुपर्यायी स्वरूपात ही स्वंतत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.