शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कृषी पदवी प्रवेशासाठी द्यावी लागणार ‘प्रवेश परीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:48 IST

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला या वर्षापासून ७० टक्के गुण सीईटी आणि ३० टक्के बारावी परीक्षेतील गुण या आधारे प्रवेश देण्यात येणार

नाशिक : उच्च शिक्षणासाठी बहुतांश अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अपरिहार्य झालेल्या असताना आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आला असून, दि. १० मे रोजी यंदा प्रथमच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.कषी पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रि याही सुरू झाली असून, कृषीसह एकूण दहा पदवी शिक्षणक्र मांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसोबत एमएचटी सीईटी, जेईई, नीट तसेच एआयइइएयूजी यापैकी कोणतीही सामायिक प्रवेश परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी संबंधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना यापैकी एक परीक्षा देणे अपरिहार्य ठरणार आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात एकूण १५६ खासगी आणि ३५ शासकीय कृषी महाविद्यालयांमध्ये जवळपास १५ हजार २२७ जागांचा समावेश असून, गतवर्षी ५७ हजार प्रवेश अर्ज आले होते. परंतु, त्यावेळी प्रवेशप्रक्रि या बारावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे होती. त्यात कौटुंबिक शेतजमिनीचा सातबारा उतारा, बारावीपर्यंतचे कृषी विषयाचे अतिरिक्त गुण वाढीव गुण म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. मात्र या वर्षापासून ७० टक्के गुण सीईटी आणि ३० टक्के बारावी परीक्षेतील गुण या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच दि. १० मे रोजी तीन सत्रांत बहुपर्यायी स्वरूपात ही स्वंतत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.