शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
8
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
9
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
10
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
11
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
12
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
13
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
14
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
15
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
16
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
17
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
18
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
19
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
20
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

भगवान बालाजी कल्याणोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 19:05 IST

स्वच्छ भारत अभियान ही काळाची मोठी गरज असून, महिलांनी ठरवल्यास देशात स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन गुरु माँ यांनी केले. त्या घोटी खुर्द येथील बालाजी भगवान यांच्या स्थापना दिवस कार्यक्र मात बोलत होत्या.

घोटी : स्वच्छ भारत अभियान ही काळाची मोठी गरज असून, महिलांनी ठरवल्यास देशात स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन गुरु माँ यांनी केले. त्या घोटी खुर्द येथील बालाजी भगवान यांच्या स्थापना दिवस कार्यक्र मात बोलत होत्या. तालुक्यातील घोटी खुर्द येथे बालाजी भगवान यांच्या कल्याणोत्सव स्थापना दिवस सरपंच सुनीता कोकणे व सदस्य आत्माराम फोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्र मांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्र म राबविले. घोटी खुर्द गावात जनजागृती करून स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही आत्माराम फोकणे यांनी यावेळी दिली. या कार्यक्र मात गुरु माँ व छोटीमाँ यांनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयी मार्गदर्शन करत महिलांनी आरोग्यसंदर्भात, मासिक धर्मामध्ये घ्यावयाची काळजी तसेच नशामुक्ती शिबिर, गोशाळा, गोमाता रक्षण आदी समाजातील विविध प्रश्नावर सखोल माहिती देत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गुरु माँ आनंद आश्रमच्या वतीने गावातील सर्व महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्याची व्यवस्था केली.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम