शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सेंद्रिय पीकपद्धतीसाठी कृषी खात्याकडून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:44 IST

औषधांची फवारणी व रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील भाजीपाला व अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी घटकद्रव्य मानवी शरीरात जाऊन कर्करोगासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पीकपद्धतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात येत आहे.

नाशिक : औषधांची फवारणी व रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील भाजीपाला व अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी घटकद्रव्य मानवी शरीरात जाऊन कर्करोगासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पीकपद्धतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात येत आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीचा उपयोग करीत पीकपद्धतीची लागवड करावी यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने कृषी विकास प्रकल्प हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात बागायतदार शेतकरी, सामूहिक शेती व गट शेती राबविणारे शेतकरी वर्ग व सेंद्रिय शेतमाल खरेदीदार व निर्यातदार, व्यापारी, व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आला आहे, असे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांनी स्पष्ट केले. निफाड तालुक्यांतील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने माल पिकवित आहेत; परंतु या मालाचे मार्केटिंग कसे करावे याचे तंत्र अद्याप माहिती नसल्याने यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा मदत करणार आहे.शेतकºयांनी सेंद्रिय शेती करावी यासाठी प्रबोधन करणार आहे. कारण रासायनिक खते व औषधांचा मारा याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यासाठी शासनाकडूनच सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता कृषी संमेलन, गटचर्चा, कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी