शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धरणात बुडून अभियंत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:49 IST

वणी : अंघोळीसाठी ओझरखेड धरणात उतरलेल्या महिंद्र कंपनीतील मोहम्मद मोमीन सरवर (२५) या अभियंत्याचा रविवारी सकाळी बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्दे ओझरखेड येथील घटना

वणी : अंघोळीसाठी ओझरखेड धरणात उतरलेल्या महिंद्र कंपनीतील मोहम्मद मोमीन सरवर (२५) या अभियंत्याचा रविवारी सकाळी बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नाशिकच्या महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील महादेव प्रशांत पंडा (२४), चिरंजीव गौरांग शामल (२५), चंदन चगोली मोहंती (२५), मोहम्मद मोमीन सरवर (२५), अमित जयचंद्र साहू (२४) हे ओडिशा राज्यातील पाच अभियंता मित्र सुटी असल्याने रविवारी सकाळी ओझरखेड धरणालगत आले. ओझरखेड गावामागील रस्त्याकडून मरीआई मंदिर परिसर हा धरणाचा भाग आहे. त्या ठिकाणी त्यांनी अंंघोळ करण्याचे ठरविले. मोमीन बुडाल्यानंतर मित्रांनी मदतीसाठी आवाज दिला. स्थानिक युवक त्या ठिकाणी आले. त्यांनी पाण्यात उतरून मोहम्मदला बाहेर काढले. दरम्यान, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. मोहम्मदला वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी वणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हात सटकल्याने दुर्घटनामित्रांसमवेत मोहम्मद मोमीन सरवर हा युवक पाण्यात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडू लागला. मित्रांनी मोहम्मदला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र हात सटकल्याने तो पाण्यात बुडाला.