शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

पूरबाधित नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत

By admin | Updated: August 5, 2016 01:08 IST

आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे : जिल्ह्यातील ९२ गावे

 नाशिक : नाशिक शहरात व जिल्ह्यात एकूण ९२ पूरबाधित क्षेत्रातील तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह आमदार बाळासाहेब सानप व आमदार सीमा हिरे यांनी गुरुवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले.निवेदनात म्हटले आहे की, २ आॅगस्टच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर येऊन नदीकाठचे नाशिक शहरातील मंगलवाडी, जोशीवाडा, मल्हारखाण, गंगावाडी, गोदावरीनगर, सराफ बाजार, भांडी बाजार, कापड बाजार, नेहरू चौक, दहीपूल, शुक्ल गल्ली, गणेशवाडी, संभाजी चौक, काझीगढी आदि भागांत तसेच ग्रामीण भागातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे यांसह जवळपास ९२ गावे पूरबाधित झाली आहेत. महापुरामुळे लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. काही दुकाने संपूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडलेत, जनावरे वाहून गेलीत तसेच जीवितहानी सुद्धा झाली आहे. (प्रतिनिधी)