शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
4
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
5
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
6
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
7
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
8
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
9
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
10
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
11
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
12
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
13
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
14
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
15
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
16
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
17
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
18
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
19
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
20
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार निर्मूलन, मानवाधिकार संस्थांची नोंदणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 02:17 IST

नाशिक : मानव हक्क अधिकार, मानवाधिकार, भ्रष्टाचार विरोधी, भ्रष्टाचार निर्मूलन यांसारख्या नावांचा वापर करून समाज व शासकीय यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या स्वयंघोषित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे अशा नावांचा वापर करण्यास धर्मादाय आयुक्तांनी बंदी घातली असून, अशा संस्थांकडून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देधर्मादाय आयुक्तांचे आदेश आता स्वयंघोषित संस्थांना बसणार चाप

नाशिक : मानव हक्क अधिकार, मानवाधिकार, भ्रष्टाचार विरोधी, भ्रष्टाचार निर्मूलन यांसारख्या नावांचा वापर करून समाज व शासकीय यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या स्वयंघोषित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे अशा नावांचा वापर करण्यास धर्मादाय आयुक्तांनी बंदी घातली असून, अशा संस्थांकडून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या संदर्भात राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी पत्रक काढले असून, त्यात राज्यात अनेक संस्था या भ्रष्टाचार निर्मूलन महासंघ, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन अथवा भ्रष्टाचारमुक्त भारत या व इतर तत्सम नावाने नोंदविलेल्या आहेत. वास्तविकत: भ्रष्टाचार निर्मूलन हे शासनाचे काम असून, भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्याचे अधिकार शासकीय यंत्रणेस आहेत; परंतु काही संस्था भ्रष्टाचारविरोधी नाव त्यांच्या संस्थेस असल्यामुळे अधिकाºयांविरुद्ध किंवा व्यक्तींविरुद्ध असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबत कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत अथवा संस्थेस आहेत, असे समजून कार्यवाही करतात.तक्रारींवर कारवाईचा अधिकार यंत्रणांनामहाराष्टÑ सार्वजनिक विश्वस्त कायद्यान्वये हे उद्देश सामाजिक, धार्मिक अथवा शैक्षणिक उद्देश होऊ शकत नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. वास्तविकत: भ्रष्टाचार निर्मूलन अथवा मानवाधिकाराच्या उल्लंघनाबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार शासकीय यंत्रणेस आहेत.अशा नोंदणीकृत असलेल्या संस्थांच्या विश्वस्तांना नोटीस काढून त्यांच्या संस्थेच्या नावातील भ्रष्टाचार निर्मूलन अथवा भ्रष्टाचार आणि मानवाधिकार हे शब्द वगळण्यास सांगावेत, जर विश्वस्तांनी नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. भ्रष्टाचार निर्मूलन किंवा मानवाधिकारांचे रक्षण करणे हे सरकारचे काम आहे. याबाबतच्या तक्रारींवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारी यंत्रणांना आहे.

टॅग्स :Governmentसरकार