शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

येवला-लासलगाव भागात वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:30 IST

येवला : येवला तालुका व लासलगाव परिसरातील खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून येवला तालुका व निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील पालखेड डावा तट कालव्यालगत असणाऱ्या गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देरात्री वीज नसल्याकारणाने भीतीपोटी नागरिक भयभीत

येवला : येवला तालुका व लासलगाव परिसरातील खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.गेल्या सहा-सात दिवसांपासून येवला तालुका व निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील पालखेड डावा तट कालव्यालगत असणाऱ्या गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. पिण्याच्या पाण्याचे आवर्तन चालू असून, शेतकºयांनी पाणी उचलू नये म्हणून सदरची कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने झाल्याचे विद्युत मंडळाचे अधिकारी सांगत आहेत; मात्र विहिरीत पाणी असून हाता-तोंडाशी आलेल्या पिकांना पाणी देणे गरजेचे असताना सदरची कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. रात्री वीज नसल्याकारणाने भीतीपोटी नागरिक भयभीत झालेले आहेत.येवला-लासलगाव परिसरातील शेतकºयांना कोणीच वाली नसल्यामुळे आई जेऊ देईना, बाप भीक मागू देईना अशी अवस्था शेतकºयांची झालेली आहे. तरी पण अखंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा शेतकरी येवला व लासलगाव वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकतील असा इशारा भाजपा नेते बाबा डमाळे यांनी दिला आहे.या निवेदनावर बाळासाहेब काळे, अमोल सोनवणे, नंदू धनगे, अरुण देवरे, रामू भागवत, संपतराव बोरनारे, माणिक दौंडे, आप्पासाहेब भागवत, नाना शेळके, जगदीश गायकवाड, अण्णा ढोले, बाबा सोनवणे, गजानन देशमुख, गणेश कोटमे, संतोष वलटे, शिवा सोनवणे, अमोल केरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या सह्या आहेत.