शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

वाडीवऱ्हेत विजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:32 IST

वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसापासून वीज गायब असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज गायब असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रोहित्र जळाल्याने ही समस्या उत्पन्न झाली आहे. मात्र वीज वितरण कर्मचारी याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : अर्धे गाव तीन दिवसापासून अंधारात

वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसापासून वीज गायब असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज गायब असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रोहित्र जळाल्याने ही समस्या उत्पन्न झाली आहे. मात्र वीज वितरण कर्मचारी याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.वाडीवऱ्हे गाव बाजारपेठेचे मोठे गाव असून, याठिकाणी सलग तीन दिवस वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे वीज बिलांची जोरात वसुली मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र नागरिकांना विजेअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.तीन दिवसात तीन ट्रान्सफार्मर जळाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याचे पाणीदेखील मिळत नसल्याने गैरसोय होत असून, आधीच अतिशय उष्णता त्यात पाण्यासाठी वणवण होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. कडक निर्बंधांमुळे नागरिक घरात असल्याने लहान बालके, वृद्धदेखील वाढत्या उकाड्याने घराबाहेर पडत आहेत. विजेअभावी गावातील पीठ गिरण्या बंद आहेत, मोबाईल चार्जिंग होत नाही. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक संतप्त झाले असून वीज वितरण कार्यालयाने त्वरित विजेची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (२८ एमएसइबी १)

टॅग्स :talukaतालुकाelectricityवीज