शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

रेल्वे प्रवासासाठी आठशे आॅनलाइन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 23:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील निवारागृहात असलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे अकराशे परप्रांतीयांना रवाना करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील निवारागृहात असलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे अकराशे परप्रांतीयांना रवाना करण्यात आले आहेत.जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, नाशिकरोडहून भोपाळ आणि लखनऊ येथे दोन गाड्या रवाना करण्यात आलेल्या आहेत. रविवारी (दि.३) कोणतीही गाडी रवाना झाली नसली तरी गावी परतण्यासाठी सुमारे ८०० जणांनी तिकिटासाठी आॅनलाइन अर्ज केलेले आहेत. परतण्यासाठी लागणारे पास हे पोलिसांमार्फत दिले जातात तर प्रक्रिया आॅनलाइन केली जाते.परराज्यात परतण्यासाठी अर्ज केलेल्यांची संख्या ८१७ इतकी असून, यामध्ये मजूर, विद्यार्थी आणि कामगारांची संख्या मोठी आहे. गावी परतण्यासाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आली असली तरी त्यासाठी आॅनलाइन अर्ज सादर करावा लागतो. त्यानुसार एकाच दिवशी ८००च्या पुढे अर्ज दाखल झाले आहेत. सदर अर्ज जिल्हा नोडल अधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार असून, त्यांची मंजुरी मिळाली की त्यांना हलविण्यासाठीच आदेश काढले जातील.राज्यातच अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी आॅनलाइन अर्ज केलेल्यांची संख्यादेखील मोठी असून, ४९७ जणांनी अर्ज सादर केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गावी परतणाºया परप्रांतीयांमध्ये आॅनलाइन अर्जाविषयी संभ्रम होता. आता अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली असून, निवारा केंद्रातील अर्ज केलेल्यांना येत्या दोन दिवसांत विशेष गाडीने रवाना केले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या