शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

प्रदर्शनात पर्यावरणपूरक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:48 IST

सध्या जगात मोठ्या प्रमाणात ग्लोबल वार्मिंगमुळे भयानक बदल निसर्गात होत आहे. यामध्ये बेसूमार खाणकाम आणि सीमेंट उद्योगांमुळे मोठा धोका पृथ्वीला निर्माण झाला आहे.

नाशिक : सध्या जगात मोठ्या प्रमाणात ग्लोबल वार्मिंगमुळे भयानक बदल निसर्गात होत आहे. यामध्ये बेसूमार खाणकाम आणि सीमेंट उद्योगांमुळे मोठा धोका पृथ्वीला निर्माण झाला आहे. प्रगत देशात आता पुन्हा नैसर्गिक साधने वापरून घरे निर्माण केली जातात.आपल्या देशातील एकूण वातावरण पाहून आपण सुद्धा पूर्वीप्रमाणे नैसर्गिक साधने वापरणे गरजेचे आहे. हाच मुख्य संदेश देत बांबू अर्थात ग्रीन स्टिलचा योग्य वापर केला तर मजबूत असे बांधकाम होतेच. याशिवाय निसर्गाला कोणताही धोका पोहोचवत नाही, असा संदेश एक्स्क्लेम २०१९ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दिला आहे, तर आगामी काळात बांबू आणि इतर नैसर्गिक साहित्य वापरण्याचा सल्ला इतरांना देण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इनव्हारमेंट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर अर्थात ‘आयडिया कॉलेज’ नाशिकमध्ये कार्यरत आहे. दरवर्षी कॉलेजकडून ‘एक्सक्लेम’ हे प्रदर्शन भरविण्यात येते. कुसुमाग्रज स्मारकात नुकत्याच पार पडलेल्या या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, अशोका बिल्डकॉनचे कार्यकारी संचालक सतीश पारख, कुसुमाग्रज स्मारकाचे अ‍ॅड. विलास लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पारख यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.  जगात बांधकाम व्यवसायात होणारे बदल आणि नवीन आव्हाने यावर मार्गदर्शन केले, तर सकाळच्या सत्रात वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानenvironmentवातावरण