शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

खिरवस खाल्ल्याने एकाच कुटूंबातील आठ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 15:12 IST

देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरूष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरूष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये एका चार वर्षाच्या बालकाचा समावेश असून सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे यांनी दिली. खालप ता. देवळा येथील इंदिरानगर अदिवासी वस्तीत राहणाºया श्रीराम गंगाधर जाधव (४०) हे दिवसभराचे काम आटोपून घरी आले असता कुटुंबातील सदस्य हिरु बाई गंगाधर जाधव (५५), श्रीराम गंगाधर जाधव (४०), नेहा श्रीराम जाधव (१५), निकिता श्रीराम जाधव (१३), ओम श्रीराम जाधव (१२), साई श्रीराम जाधव (०४), केदाबाई वामन साठे (४५) व राणी वामन साठे (१६) यांनी सकाळी तयार करून ठेवलेले गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ले. त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सर्वांनामळमळ व उलटयाचा त्रास जाणवू लागला. सदर घटना जाधव यांची पत्नी छाया यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली असता त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले. रूग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे यांनी सर्व रु ग्णांवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊन सर्व सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक