शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

खिरवस खाल्ल्याने एकाच कुटूंबातील आठ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 15:12 IST

देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरूष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरूष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये एका चार वर्षाच्या बालकाचा समावेश असून सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे यांनी दिली. खालप ता. देवळा येथील इंदिरानगर अदिवासी वस्तीत राहणाºया श्रीराम गंगाधर जाधव (४०) हे दिवसभराचे काम आटोपून घरी आले असता कुटुंबातील सदस्य हिरु बाई गंगाधर जाधव (५५), श्रीराम गंगाधर जाधव (४०), नेहा श्रीराम जाधव (१५), निकिता श्रीराम जाधव (१३), ओम श्रीराम जाधव (१२), साई श्रीराम जाधव (०४), केदाबाई वामन साठे (४५) व राणी वामन साठे (१६) यांनी सकाळी तयार करून ठेवलेले गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ले. त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सर्वांनामळमळ व उलटयाचा त्रास जाणवू लागला. सदर घटना जाधव यांची पत्नी छाया यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली असता त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले. रूग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे यांनी सर्व रु ग्णांवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊन सर्व सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक