शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

दिवसभरात ५७१ कोरोना रुग्ण उपचाराअंती घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:05 IST

शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीनेही नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५७१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात ६६८ संशयित रूग्ण सापडले असून, वीस जणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

नाशिक : शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीनेही नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५७१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात ६६८ संशयित रूग्ण सापडले असून, वीस जणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये दहा रूग्ण नाशिक शहरातील असून, मालेगाव शहरातील दोन, ग्रामीण भागात आठ रूग्णांचा समावेश आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांबरोबरच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आलेल्या संशयितांचा शोध घेवून त्यांचीही तपासणीही केली जात आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.महापालिका क्षेत्रात ७६० संशयित रुग्ण दाखल करण्यात आले. ग्रामीण भागात ११८ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यातील समाधानाची बाब म्हणजे ५७१ रुग्णांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजवर विविध रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी ७५ टक्के रूग्ण औषधोपचाराने बरे झाले आहेत.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता, आरोग्य विभागाला हायसे वाटले आहे. कोरोनाचे लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नजिकच्या रूग्णालयात जावून तपासणी करावी, त्याच बरोबर सुरक्षित अंतर, मास्क, हातमोजे वापरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या