शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पाणीपट्टी थकल्याने देशवंडीचा पाणीपुरवठा होणार खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:37 IST

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊगावे नळपाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी थकल्याने देशवंडी गावचा पाणीपुरवठा बुधवार नंतर खंडीत होण्याची शक्यता आहे.

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊगावे नळपाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी थकल्याने देशवंडी गावचा पाणीपुरवठा बुधवार नंतर खंडीत होण्याची शक्यता आहे.नायगावसह ९ गाव पाणीयोजना जायगाव, वडझिरे, ब्राम्हणवाडे, मोह-मोहदरी विशेषत: देशवंडी आदी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नवसंजीवनी ठरलेली आहे. या योजनेच्या पाण्यामुळे नायगाव खोऱ्यातील गावांची गेल्या काही वर्षापासून पाणी टंचाईपासून सुटका झाली आहे. दरम्यान, देशवंडी येथे गेल्या वर्षभरापासून सुमारे १४० ग्राहकांकडे सुमारे ३ लाख ७० हजार रूपये पाणीपट्टी थकली आहे. देशवंडी येथील ग्राहक थकीत पाणीपट्टी भरत नसल्यामुळे संबंधित प्राधिकरण मंडळाकडून थकबाकीधारक ग्राहकांना बुधवार (दि.१३) पर्यंत थकित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन योजनेचे कर्मचारी सध्या प्रत्येक ग्राहकापर्यंत जाऊन करत आहे. सध्या परिसरातील गावांना या नळपाणी योजनेशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ग्राहकांनी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी थकबाकी भरण्याचे आवाहन या नोटीसद्वारे करण्यात येत आहे.

टॅग्स :Waterपाणी