शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पावसामुळे रिकमीच धवली किसान एक्सप्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:37 IST

नाशिक : जिल्ह्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसाचा किसान रेल्वेलाहि फटका बसला असून गुरु वारी नाशिक जिल्ह्यातून या गाडीला रिकमेच पुढे जावे लागले आहे.

ठळक मुद्देही गाडी आता आठवड्यातून तीन दिवस धावत आहे.

नाशिक : जिल्ह्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसाचा किसान रेल्वेलाहि फटका बसला असून गुरु वारी नाशिक जिल्ह्यातून या गाडीला रिकमेच पुढे जावे लागले आहे.शेतकर्यांचा माल वाहतुकीसाठी रेलवे मंत्रलयाने किसान एक्सप्रेस सुरु केलि असून मागील मिहन्यांपासून सुरू झालेल्या या गाडीला चांगला प्रतिसाद मिलत आहे. आठवड्यातून एकदा धावनारी ही गाडी आता आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. यामुळे शेतकर्यांची चांगली सोया झाली आहे.मंगलवार,गुरु वार अण िशनिवार ऐसे या गाडीचे वॉर निश्चित करण्यात अले आहेत। मागील थें दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीची कामे बंद आहेत, शेतकर्यांना शेतातील भाजीपाला काढने शक्य होत नहीं, यामुळे गुरु वारी किसान रेलवेला जिल्ह्यातून पुरेसा मॉल उपलब्ध हो शकला नहीं, यामुळे या गाडीला रिकमेच पुढे जावे लागले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान या गाडीला रेलवे मंत्रलयाने मुदतवाध दिली आहे.

 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सagricultureशेती