शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

राजापूर येथे दुष्काळी कामे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी, मजूर हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:42 IST

राजापूर : तालुक्यातील पूवेंकडील भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व मजूर हवालिदल झाले असल्याने पूवेंकडील भागात दूष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत

राजापूर : तालुक्यातील पूवेंकडील भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व मजूर हवालिदल झाले असल्याने पूवेंकडील भागात दूष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत जनावरांना चारयाचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे यावषीॅ कमी पडलेल्या पावसाने सवॅञ पाणी टंचाई व चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे शेतकर्यानी खचॅ केलेला वसूल न झाल्याने शेतकरी कजॉच्या संकटात सापडले आहे खिरपाची पेरणी ही संपूर्ण वाया गेली व अपूर्या पावसामुळे पिंकाची वाढच झाली नसल्याने अपूर्या वाढलेला बाजरी ,मका चारा हा बाटूक किती दिवस पूरणार असा प्रश्न पशूपालकांसमोर उभा राहीला आहे आता पासून जनावरांना वाळलेले अवस्थेत असलेले गवत,चारा खावा लागत आहे त्यामुळे पूवेंकडील भागात काही शेतकर्याकडे दूधाळ गायी म्हशीला हिरवा चारा देणे अवघड झाले आहे अनेक शेतकर्याकडे दोन बैल गायी आहे परंतु वरूण राजाने सगळ्यांना एकाच पारड्यात बसविले असल्याने निसर्गाच्या लहरीपणामूळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दूष्काळी कामे लवकर सूरू करावी, जनावरांना चारा व पाणी ची व्यवस्था करावी अशी मागणी शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी, लक्ष्मण घूगे, सागर अलगट ,गोकुळ वाघ,सूभाष अलगट आदींनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ