शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे दुष्काळी कामे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी, मजूर हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:42 IST

राजापूर : तालुक्यातील पूवेंकडील भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व मजूर हवालिदल झाले असल्याने पूवेंकडील भागात दूष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत

राजापूर : तालुक्यातील पूवेंकडील भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व मजूर हवालिदल झाले असल्याने पूवेंकडील भागात दूष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत जनावरांना चारयाचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे यावषीॅ कमी पडलेल्या पावसाने सवॅञ पाणी टंचाई व चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे शेतकर्यानी खचॅ केलेला वसूल न झाल्याने शेतकरी कजॉच्या संकटात सापडले आहे खिरपाची पेरणी ही संपूर्ण वाया गेली व अपूर्या पावसामुळे पिंकाची वाढच झाली नसल्याने अपूर्या वाढलेला बाजरी ,मका चारा हा बाटूक किती दिवस पूरणार असा प्रश्न पशूपालकांसमोर उभा राहीला आहे आता पासून जनावरांना वाळलेले अवस्थेत असलेले गवत,चारा खावा लागत आहे त्यामुळे पूवेंकडील भागात काही शेतकर्याकडे दूधाळ गायी म्हशीला हिरवा चारा देणे अवघड झाले आहे अनेक शेतकर्याकडे दोन बैल गायी आहे परंतु वरूण राजाने सगळ्यांना एकाच पारड्यात बसविले असल्याने निसर्गाच्या लहरीपणामूळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दूष्काळी कामे लवकर सूरू करावी, जनावरांना चारा व पाणी ची व्यवस्था करावी अशी मागणी शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी, लक्ष्मण घूगे, सागर अलगट ,गोकुळ वाघ,सूभाष अलगट आदींनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ