शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

राजापूर येथे दुष्काळी कामे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी, मजूर हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:42 IST

राजापूर : तालुक्यातील पूवेंकडील भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व मजूर हवालिदल झाले असल्याने पूवेंकडील भागात दूष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत

राजापूर : तालुक्यातील पूवेंकडील भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व मजूर हवालिदल झाले असल्याने पूवेंकडील भागात दूष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत जनावरांना चारयाचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे यावषीॅ कमी पडलेल्या पावसाने सवॅञ पाणी टंचाई व चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे शेतकर्यानी खचॅ केलेला वसूल न झाल्याने शेतकरी कजॉच्या संकटात सापडले आहे खिरपाची पेरणी ही संपूर्ण वाया गेली व अपूर्या पावसामुळे पिंकाची वाढच झाली नसल्याने अपूर्या वाढलेला बाजरी ,मका चारा हा बाटूक किती दिवस पूरणार असा प्रश्न पशूपालकांसमोर उभा राहीला आहे आता पासून जनावरांना वाळलेले अवस्थेत असलेले गवत,चारा खावा लागत आहे त्यामुळे पूवेंकडील भागात काही शेतकर्याकडे दूधाळ गायी म्हशीला हिरवा चारा देणे अवघड झाले आहे अनेक शेतकर्याकडे दोन बैल गायी आहे परंतु वरूण राजाने सगळ्यांना एकाच पारड्यात बसविले असल्याने निसर्गाच्या लहरीपणामूळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दूष्काळी कामे लवकर सूरू करावी, जनावरांना चारा व पाणी ची व्यवस्था करावी अशी मागणी शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी, लक्ष्मण घूगे, सागर अलगट ,गोकुळ वाघ,सूभाष अलगट आदींनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ