शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दुष्काळी परिस्थितीमुळे आठवडे बाजारात उलाढाल मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:14 IST

पाटोदा : येवला तालुक्यात यावर्षी भयाण दुष्काळ पडला असून, त्याचे ढग दिवसेंदिवस गडद होत आहेत. दुष्काळाचा परिणाम पाटोदा येथील सोमवारच्या आठवडे बाजारावरही दिसून आला. सोमवारी येथील आठवडे बाजार असूनही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे उलाढाल मंदावल्याचे चित्र पहावयास मिळाले. खरेदीसाठी ग्राहक कमी असल्याने अत्यल्प दरात शेतकरीवर्गाला भाजीपाला विकावा लागला.

पाटोदा : येवला तालुक्यात यावर्षी भयाण दुष्काळ पडला असून, त्याचे ढग दिवसेंदिवस गडद होत आहेत. दुष्काळाचा परिणाम पाटोदा येथील सोमवारच्या आठवडे बाजारावरही दिसून आला. सोमवारी येथील आठवडे बाजार असूनही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे उलाढाल मंदावल्याचे चित्र पहावयास मिळाले. खरेदीसाठी ग्राहक कमी असल्याने अत्यल्प दरात शेतकरीवर्गाला भाजीपाला विकावा लागला.गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी परिसरात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्यात जमा आहे. येथील आठवडे बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. परिसरातील ठाणगाव, पिंपरी, कानडी, शिरसगाव, लौकी दहेगाव, वळदगाव येथील शेतकरी तसेच शेतमजूर, बाजारासाठी येत असतात; परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतात कामे नसल्याने शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजूर आर्थिक कोंडीत सापडले आहेत.आठवडे बाजारात बटाटे १२ ते १५ रु पये किलो, कोबी ५ रु पये किलो, फ्लॉवर १० रु पये किलो, वांगे २० रु पये किलो, या भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून आले तर दोडका, गिलके, वाल, गवार प्रत्येकी ४० रु पये किलोप्रमाणे विक्र ी होत होती.