शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

दुष्काळाची छाया दाट, जनावरांना बाजाराची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:49 IST

पाटोदा : कधी नव्हे इतकी भीषण दुष्काळी परिस्थिती येवला तालुक्यात निर्माण झाल्याने जनावरांच्या चाºयाबरोबरच पाणी प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

पाटोदा : कधी नव्हे इतकी भीषण दुष्काळी परिस्थिती येवला तालुक्यात निर्माण झाल्याने जनावरांच्या चाºयाबरोबरच पाणी प्रश्नही ऐरणीवर आला आहे. चाºयाचे भाव गगनाला भिडल्याने पशुधन सांभाळणेही जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव चारा-पाण्याअभावी जीवापाड जपलेल्या जनावरांना बाजाराची वाट दाखवावी लागत असून त्यांची कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याचे भयावह चित्र येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणाºया जनावरांच्या आठवडे बाजारात पहावयास मिळत आहे.येवला तालुक्यातील आठवडे बाजारात जनावरे विक्र ीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आठवडे बाजारापेक्षाही जनावरांना कसायाच्या दावणीला बांधीत असल्याचेही भयानक स्थिती आहे. दुष्काळ आणि येवला तालुका हे समीकरणच झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने चारा पाण्याआभावी दुभत्या जनावरांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. येवला तालुक्यात आजमितीस ४७ गावे व २९ वाड्यांना टॅँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात असून दररोज पाणी मागणाºया गावांची संख्या वाढतच आहे. जेथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणे अवघड बनले आहे, त्याठिकाणी जनावरे पोसणेही कठीण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालिदल झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी