शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
4
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
5
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
6
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
7
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
8
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
9
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
10
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
11
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
12
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
13
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
14
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
15
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
16
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
17
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
18
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
19
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
20
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांमध्ये वाद झाल्याने गाडी लावली राज्य महामार्गावर आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 18:54 IST

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : भाजीपाला व्यवसायिक-वाहनधारकांचे वाद पुन्हा चव्हाट्यावर

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.शिर्डी सुरत राज्य महामार्गाच्या व राष्ट्रीय महार्गाच्या वणी चौफुलीवर उड्डाणपुलाखाली गाडी उभी करण्यावरून वाद सुरू झाले त्यामुळे तेथील एका वाहनधारकांने थेट आपली पिकप गाडी राज्यमहार्गावर आडवी लावली, त्यामुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. यावर स्थानिक नागरिकांनी गाडी काढण्यासाठी संबंधितांना विनंती केल्यावर त्यांनाच धक्काबुक्की करत वाद घातले. त्यामुळे येथील वाहनधारकाची गुंडागिरी चव्हाट्यावर आली असून प्रशासनाने त्यांना आवर घालावा अन्यथा शहरात हे वाहनधारक छोट्या छोट्या वादातून मोठे प्रकरण घडू शकते, अशी चर्चा पिरसरातील नागरीक व वाहनधारक करीत आहेत.नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग गेल्याने शहराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच द्राक्ष, टोमॅटो व कांद्याची मोठी मंडी असल्याने परराज्यातून हजारो व्यापारी, कामगार आणि वाहनांनामुळे शहर चोवीस तास गजबलेले असते. मात्र चौकाचौकात सुरु झालेल्या भाजीपाला विक्रीमुळे वाहनांची कोंडी होऊन शहरात चक्का जाम होत आहे. तरीही प्रशासन गप्प आहे, परिणामी वाहन धारकांनामध्ये वाद होऊन शहरात गोंधळ निर्माण होत आहे .त्याकरीता प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावा व चौका चौकातील अनधिकृत गर्दी कमी करावी अशी विनंती करण्यात आली.आठवडे बाजार सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात दररोज सुरू केलेला चौकाचौकातील भाजीपाला व्यवसाय बंद करावा म्हणजे शहरात होणारा गोंधळ तरी कमी होईल .- गणेश तिडके, पिंपळगाव बसवंत.वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणारवणी चौफुलीवर अनधिकृत टपऱ्या व भाजीपाला विक्रेत्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला सुरळीत करण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असून याबत वरिष्ठस्थरावर पाठपुरावा केला जात आहे. लवकरच उड्डाणपुलाखालील अनधिकृत व्यावसायिकांना चाप बसेल.- नवनाथ केदारे, टोल नाका व्यवस्थापक.वणी चौफुलीवरील गोंधळ थांबवापिंपळगाव बसवंत येथील वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेत्यांची दादागिरी तसेच उड्डाणपुलाखाली टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन सात्यताने अपघात घडत असल्याने या घटनांमुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत आहे.त्यामुळे येथील गोंधळ थांबवा- राजाभाऊ सोनवणे, अध्यक्ष, शिववाहतुक सेना.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीgram panchayatग्राम पंचायत