शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्रत्यक्ष सहभागामुळे ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व पटले : सत्यजित भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:11 IST

राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता.

नाशिक : राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता. परंतु, पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गावांमधील ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंवर्धनाचे काम उभे राहिले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटले असून, त्यामुळे हे सर्वजण पाणी बचतीकडे वळत असल्याचे प्रतिपादन पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले.नाशिकमध्येपाणी बचतीच्या प्रचार प्रसारासाठी आयोजित एका कार्यक्रमाला आले असताना त्यांनी सोमवारी (दि.११) पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. सत्यजित भटतळ म्हणाले, पानी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात सुरु असलेले जलसंवर्धनाचे काम वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमधील गावकऱ्यांच्या कष्टावरच अवलंबून आहे. पानी फाउंडेशन केवळ त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, मार्गदर्शनासोबत हे काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. राज्यात विविध सरकारांनी गेल्या ४० वर्षात अनेक प्रयत्न केले.स्पर्धेत गावांमध्ये आशादायी चित्रपानी फाउंडेशनला जलसंवर्धनात संपूर्ण यश मिळाले असे नाही. परंतु, स्पर्धेत सहभागी गावांमधील परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. यावर्षी राज्यात भीषण दुष्काळ असतानाही स्पर्धेत सहभागी चार हजार गावांपैकी ७० टक्के गावांमध्ये आशादायी चित्र असून, तेथे एक वर्षापूर्वी असलेल्या भूजलपातळीच्या तुलनेत चांगली अथवा समान स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी