शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्ष सहभागामुळे ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व पटले : सत्यजित भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:11 IST

राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता.

नाशिक : राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता. परंतु, पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गावांमधील ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंवर्धनाचे काम उभे राहिले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटले असून, त्यामुळे हे सर्वजण पाणी बचतीकडे वळत असल्याचे प्रतिपादन पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले.नाशिकमध्येपाणी बचतीच्या प्रचार प्रसारासाठी आयोजित एका कार्यक्रमाला आले असताना त्यांनी सोमवारी (दि.११) पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. सत्यजित भटतळ म्हणाले, पानी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात सुरु असलेले जलसंवर्धनाचे काम वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमधील गावकऱ्यांच्या कष्टावरच अवलंबून आहे. पानी फाउंडेशन केवळ त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, मार्गदर्शनासोबत हे काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. राज्यात विविध सरकारांनी गेल्या ४० वर्षात अनेक प्रयत्न केले.स्पर्धेत गावांमध्ये आशादायी चित्रपानी फाउंडेशनला जलसंवर्धनात संपूर्ण यश मिळाले असे नाही. परंतु, स्पर्धेत सहभागी गावांमधील परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. यावर्षी राज्यात भीषण दुष्काळ असतानाही स्पर्धेत सहभागी चार हजार गावांपैकी ७० टक्के गावांमध्ये आशादायी चित्र असून, तेथे एक वर्षापूर्वी असलेल्या भूजलपातळीच्या तुलनेत चांगली अथवा समान स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी