शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

टँकर सुरू झाल्याने पाण्यासाठीची पुरणगावच्या महिलांची भटकंती थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 18:46 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जलस्वराज्य प्रकल्पाची विहिर कोरडीठाक पडल्याने महिलांना गेली पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती, अखेर शासनाकडून टॅँकर सुरु झाल्याने महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

ठळक मुद्देमहिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जलस्वराज्य प्रकल्पाची विहिर कोरडीठाक पडल्याने महिलांना गेली पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती, अखेर शासनाकडून टॅँकर सुरु झाल्याने महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

गावातील विहीरी तळगाठला असून रानोमाळ हि साठवुन ठेवलÞेल्या पाण्यावर व प्रत्येक कुटुंबाला पुरेल इतकेच पाणी कुटुंबाकडे असल्याने ग्रामस्थांची सर्व अशा शासनाच्या टॅकरवर अवलंबून होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच २८ मार्च रोजी प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी, प्रांत कार्यालय, पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला होता. गुरुवारी (दि.४) गावात टॅकर येताच महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे.१५ वर्षांपूर्वी अनेक गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज्य प्रकल्प योजना राबविल्या गेल्या, पण पाण्याअभावी या योजना बंद पडल्या, तर काही ठिकाणी धुळखात अपुर्ण अवस्थेत बंद पडल्या, पर्यायाने तेव्हा सुरू असलेल्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतुन हि गावे वगळली गेली. पाऊस, पाणी, नदी नाले वाहिल्यास ठराविक कालावधीसाठी या ग्रामस्थांना पाणी मिळते पण? उन्हाळ्यात मात्र या गावांना आरक्षित पाण्याचा किंवा शासनाच्या टॅँकर अवलंबून रहावे लागते. पुरणगाव ग्रामपंचायतीने पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातुन येथील बंधारा भरण्यासाठी ठराव दिला होता पण तो नामंजूर करण्यात आल्याने गावाची सर्व अशा शासनाच्या टॅकरवर आवलंबून होती.पुरणगाव येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली, असुन या पाणी टंचाईकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही, गटविकास अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे सतत पाठ पुरावा करु न अखेर पुरणगावासाठी गुरुवारपासुन शासनाच्या टॅकरने पाणी पुरवठा चालु झाला. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे.