शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जमिनी परत मिळविण्यासाठी शेतकºयांच्या प्रशासनाच्या दारी चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:32 IST

नाशिक : रेशीम उद्योगासाठी शेतजमिनी खरेदी करून त्यांच्या उद्योगासाठी अथवा औद्योगिक वापर न करता परस्पर विकणाºयांविरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करून संबंधित जमिनी शेतकºयांना परत मिळाव्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपणास ...

नाशिक : रेशीम उद्योगासाठी शेतजमिनी खरेदी करून त्यांच्या उद्योगासाठी अथवा औद्योगिक वापर न करता परस्पर विकणाºयांविरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करून संबंधित जमिनी शेतकºयांना परत मिळाव्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपणास कोणही दाद देत नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.दिंडोरी तालुक्यातील मौजे उमराळे खुर्द, नळवाडी, ओझे, निगळडोळ, जालखेड गोळशी, कोकणगाव, वणी, टिटवे, वांजुळे या गावच्या शेतकºयांनी १९९४-९५च्या सुमारास सुमारे चारशे हेक्टर शेतजमीन शेतजमीन उद्योगासाठी दिली होती. उद्योजकांनी शेतजमीन मालकांच्या मुलांना नोकºया देण्याचे आमिष दाखवून जमिनी खरेदी केल्या. परंतु येथे कोणताही उद्योग सुरू झाला नाही, तर या जमिनी अधिक नफा कमावून विकू न शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यामळे या जमिनी परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जुलैलाच दावा दाखल केला असल्याचे शेतकºयांनी सांगितले. परंतु, एक महिना उलटूनही शेतकºयांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित गावांमधील शेतकरी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात फेºया मारत असून, आपल्या मागण्यांची कैफियत कोणीही ऐकून घेत नसल्याचा आरोप देवीदास नवले, सुनील ढाकणे, मधुकर गोडसे, शिवाजी हिरे, भास्कर गोडसे, किरण ढाकणे, ज्ञानेश्वर शिंदे, वाल्मीक घडवजे, तुळशीराम गोजरे आदि शेतकºयांनी केला आहे.