शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जमिनी परत मिळविण्यासाठी शेतकºयांच्या प्रशासनाच्या दारी चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:32 IST

नाशिक : रेशीम उद्योगासाठी शेतजमिनी खरेदी करून त्यांच्या उद्योगासाठी अथवा औद्योगिक वापर न करता परस्पर विकणाºयांविरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करून संबंधित जमिनी शेतकºयांना परत मिळाव्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपणास ...

नाशिक : रेशीम उद्योगासाठी शेतजमिनी खरेदी करून त्यांच्या उद्योगासाठी अथवा औद्योगिक वापर न करता परस्पर विकणाºयांविरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करून संबंधित जमिनी शेतकºयांना परत मिळाव्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपणास कोणही दाद देत नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.दिंडोरी तालुक्यातील मौजे उमराळे खुर्द, नळवाडी, ओझे, निगळडोळ, जालखेड गोळशी, कोकणगाव, वणी, टिटवे, वांजुळे या गावच्या शेतकºयांनी १९९४-९५च्या सुमारास सुमारे चारशे हेक्टर शेतजमीन शेतजमीन उद्योगासाठी दिली होती. उद्योजकांनी शेतजमीन मालकांच्या मुलांना नोकºया देण्याचे आमिष दाखवून जमिनी खरेदी केल्या. परंतु येथे कोणताही उद्योग सुरू झाला नाही, तर या जमिनी अधिक नफा कमावून विकू न शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यामळे या जमिनी परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जुलैलाच दावा दाखल केला असल्याचे शेतकºयांनी सांगितले. परंतु, एक महिना उलटूनही शेतकºयांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित गावांमधील शेतकरी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात फेºया मारत असून, आपल्या मागण्यांची कैफियत कोणीही ऐकून घेत नसल्याचा आरोप देवीदास नवले, सुनील ढाकणे, मधुकर गोडसे, शिवाजी हिरे, भास्कर गोडसे, किरण ढाकणे, ज्ञानेश्वर शिंदे, वाल्मीक घडवजे, तुळशीराम गोजरे आदि शेतकºयांनी केला आहे.