शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजापूर परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:54 IST

संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने विहीरी व छोटेमोठे बंधारे  कोरडेठाक पडल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सूरू करण्यात आला आहे. तसेच पीकेही करपू लागली असून दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दुष्काळी कामे सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

राजापूर परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने येथील वाड्या-वस्तीवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीपाची संपूर्ण पिके वाया गेली आहेत. मका पीक हिरवे दिसतात, परंतु दाणे भरण्यासाठी पुरेसा पाऊस नाही. शेंदरी बोंडअळीने कपाशीचेही नुकसान झाले. पोळ कांद्याची लागवड केली परंतुा पावसाअभावी रोपे वाळली आहेत. मशागत व लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विहीरींना पाणी नाही, मजुरांना कामे नाहीत या चिंतेने शेतकरी व मजूर हवालदिल झाले आहेत. राजापूर हे गाव उंचावर असल्याने येथे कूठल्याही सिंचनाची सूविधा नाही. त्यामुळे दूष्काळ येथील जनतेच्या पाचवीलाच पुजलेला आहे. निसर्गाच्या भरवशावर शेती कशी करावी व पिण्यासाठी पाणी नाही अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे. पिके करपून गेल्याने एक महिन्यानंतर जनावरांसाठी चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होणार या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने राजापूर परिसरातील दूष्काळसदूश परिस्थितीचा आढावा घेऊन या भागात दुष्काळ जाहीर करावा, पिकाची नूकसान भरपाई द्यावी व दुष्काळीे कामे सुरू करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा