शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

राजापूर परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:54 IST

संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने विहीरी व छोटेमोठे बंधारे  कोरडेठाक पडल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सूरू करण्यात आला आहे. तसेच पीकेही करपू लागली असून दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दुष्काळी कामे सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

राजापूर परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने येथील वाड्या-वस्तीवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीपाची संपूर्ण पिके वाया गेली आहेत. मका पीक हिरवे दिसतात, परंतु दाणे भरण्यासाठी पुरेसा पाऊस नाही. शेंदरी बोंडअळीने कपाशीचेही नुकसान झाले. पोळ कांद्याची लागवड केली परंतुा पावसाअभावी रोपे वाळली आहेत. मशागत व लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विहीरींना पाणी नाही, मजुरांना कामे नाहीत या चिंतेने शेतकरी व मजूर हवालदिल झाले आहेत. राजापूर हे गाव उंचावर असल्याने येथे कूठल्याही सिंचनाची सूविधा नाही. त्यामुळे दूष्काळ येथील जनतेच्या पाचवीलाच पुजलेला आहे. निसर्गाच्या भरवशावर शेती कशी करावी व पिण्यासाठी पाणी नाही अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे. पिके करपून गेल्याने एक महिन्यानंतर जनावरांसाठी चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होणार या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने राजापूर परिसरातील दूष्काळसदूश परिस्थितीचा आढावा घेऊन या भागात दुष्काळ जाहीर करावा, पिकाची नूकसान भरपाई द्यावी व दुष्काळीे कामे सुरू करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा