शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

माणूस होण्यासाठी परिस्थितीची तमा बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 16:25 IST

अधिक कदम : शिंगवे येथे विद्यार्थ्यांशी साधला संवाद

ठळक मुद्देज्या ठिकाणी दहा माणसे एकत्र येऊ शकत नाही अशा ठिकाणी १५० मुलांचे आणि ३०० मुलींचे वसतिगृह सुरु केले

सायखेडा : माणूस होण्यासाठी आणि माणूस घडविण्यासाठी परिस्थितीची तमा बाळगू नका. दहशतवादी संघटनांकडून माझे एकोणीसवेळा अपहरण झाले, काश्मीर प्रांतात मानवतावादी काम करू नये असा अनेक वेळा सरकारने फतवा काढला, तरीही न घाबरता काम सुरूच ठेवले आहे. आता तर अधिक जोमाने काम सुरू असल्याचे प्रतिपादन बॉर्डर लेस संघटनेचे संचालक अधिक कदम यांनी केले.कदम यांनी शिंगवे येथे नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी यावेळी व्यासपीठावर जितेंद्र भावे, सरपंच शिवाजी माने, उपसरपंच धोंडीराम रायते उपस्थित होते. कदम यांनी सांगितले, देशाच्या सीमेवर कार्य करणाऱ्या सैनिक यांचीच संरक्षणाची जबाबदारी नाही तर भारताचा नागरिक म्हणून आपण देखील सीमेवरील लोकांचे सामाजिक स्थान उंचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सीमेवर सामान्य माणसाला अजूनही मूलभूत सुविधा निर्माण झाल्या नाही. त्यांच्यात माणूसपण आणण्यासाठी अहोरात्र काम करण्याची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले आणि तेथून कामाला सुरुवात झाली. आज ज्या ठिकाणी दहा माणसे एकत्र येऊ शकत नाही अशा ठिकाणी १५० मुलांचे आणि ३०० मुलींचे वसतिगृह सुरु केले आहे. त्यांना आरोग्य, शिक्षण ,महिला सबलीकरणाचे धडे दिले जात आहे. शिंगवे गावाने आदर्श गाव म्हणून पुढे यावे. यासाठी माणसांनी त्याग करावा असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी विकास भागवत, सुदाम खालकर, योगेश रायते , दीपक कदम , भूषण शिंदे, संजय भागवत, गणेश वाणी, अशोक डमाळे, शशी डमाळे, जावेद शेख, विठ्ठल उगले,राजाराम मुंगसे, वाळू जाधव, बापू ढिकले , मनोज ठाकरे, राहुल पडोळ, राहुल कोटकर आदी उपस्थित होते

 

टॅग्स :Nashikनाशिक