शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

माणूस होण्यासाठी परिस्थितीची तमा बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 16:25 IST

अधिक कदम : शिंगवे येथे विद्यार्थ्यांशी साधला संवाद

ठळक मुद्देज्या ठिकाणी दहा माणसे एकत्र येऊ शकत नाही अशा ठिकाणी १५० मुलांचे आणि ३०० मुलींचे वसतिगृह सुरु केले

सायखेडा : माणूस होण्यासाठी आणि माणूस घडविण्यासाठी परिस्थितीची तमा बाळगू नका. दहशतवादी संघटनांकडून माझे एकोणीसवेळा अपहरण झाले, काश्मीर प्रांतात मानवतावादी काम करू नये असा अनेक वेळा सरकारने फतवा काढला, तरीही न घाबरता काम सुरूच ठेवले आहे. आता तर अधिक जोमाने काम सुरू असल्याचे प्रतिपादन बॉर्डर लेस संघटनेचे संचालक अधिक कदम यांनी केले.कदम यांनी शिंगवे येथे नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी यावेळी व्यासपीठावर जितेंद्र भावे, सरपंच शिवाजी माने, उपसरपंच धोंडीराम रायते उपस्थित होते. कदम यांनी सांगितले, देशाच्या सीमेवर कार्य करणाऱ्या सैनिक यांचीच संरक्षणाची जबाबदारी नाही तर भारताचा नागरिक म्हणून आपण देखील सीमेवरील लोकांचे सामाजिक स्थान उंचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सीमेवर सामान्य माणसाला अजूनही मूलभूत सुविधा निर्माण झाल्या नाही. त्यांच्यात माणूसपण आणण्यासाठी अहोरात्र काम करण्याची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले आणि तेथून कामाला सुरुवात झाली. आज ज्या ठिकाणी दहा माणसे एकत्र येऊ शकत नाही अशा ठिकाणी १५० मुलांचे आणि ३०० मुलींचे वसतिगृह सुरु केले आहे. त्यांना आरोग्य, शिक्षण ,महिला सबलीकरणाचे धडे दिले जात आहे. शिंगवे गावाने आदर्श गाव म्हणून पुढे यावे. यासाठी माणसांनी त्याग करावा असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी विकास भागवत, सुदाम खालकर, योगेश रायते , दीपक कदम , भूषण शिंदे, संजय भागवत, गणेश वाणी, अशोक डमाळे, शशी डमाळे, जावेद शेख, विठ्ठल उगले,राजाराम मुंगसे, वाळू जाधव, बापू ढिकले , मनोज ठाकरे, राहुल पडोळ, राहुल कोटकर आदी उपस्थित होते

 

टॅग्स :Nashikनाशिक