शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

साहित्यातून माणूसपणाची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:14 IST

रविंद्र मालुंजकर : ग्रामीण साहित्य संमेलनात प्रतिपादन

ठळक मुद्देग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते झाले.

वाडिव-हे : ग्रामीण भागातून आजही भावगीते, जात्यावरील ओव्या, भावगीते यातून अस्सल ग्रामिण संस्कृती जिवंत आहे. शेतातील पिकांची राखणी, लग्नातील गीते अथवा शेतकऱ्यांच्या समस्या त्यातून नेहमीच साहित्यिकांना प्रेरणा मिळत आली आहे . या साहित्यातूनच माणूस म्हणून जगण्याची शिकवण मिळते, असे प्रतिपादन कवी रविंद्र मालुंजकर यांनी इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरु न बोलतांना केले.ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कवि किशोर पाठक, प्रा.राज शेळके, मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे, कवि विवेक उगलमुगले,मंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ, सौ.सुरेखा बोराडे, प्रा.गिरी, स्वागताध्यक्ष रावसाहेब कातोरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुंजाजी मालुंजकर यांच्या ‘कोणासाठी’ या कादंबरीचे प्रकाशन मान्यवारांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘वाचन हेच जीवन विकासाचे साधन’या विषयवार जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात पूंजाजी मालुंजकर, विवेक उगलमुगले,प्रा.राज शेळके,व सुरेखा बोराडे यांनी सहभाग घेतला. तसेच विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चित्रांगण क्लासेसच्या विद्यार्थ्यांचेही चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रास्ताविक बाळासाहेब पलटने यांनी तर सूत्रसंचालन अ‍ॅड ज्ञानेश्वर गुळवे यांनी केले. प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कथाकथन, कविसंमेलनद्वितीय सत्रात कथाकथन झाले. कविसंमेलनात सुमारे ५० कवींनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी विजयकुमार मीठे,सावळीराम तिदमे,विलास पगार,गौरवकुमार आठवले,राजेन्द्र उगले,डॉ. भास्कर म्हारसाळे,प्रा.संजय जाधव,जासवंदी मोजाड,संजय कान्हव,रविन्द्र पाटिल,अलका कोठवदे,विद्या पाटिल, के.टी.राजोळे, शरद मालुंजकर,अभिमन सोनवणे,सुदर्शन पाटील,रविन्द्र पाटील,अंकुश क्षीरसागर,श्रीयश मालुंजकर, विशाल मुसळे,शरद भोर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक