शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती तत्काळ करा !

By धनंजय रिसोडकर | Updated: September 8, 2023 19:26 IST

अनेक ठिकाणी उड्डाणपुलावरील पाईप खराब झाल्यामुळे पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावर पडते.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारपासून (दि. ०८) सुरू झालेल्या दमदार पावसामुळे नाशिक शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. करोडो रुपये खर्च करुन उभारलेल्या रस्त्यासह उड्डाणपुलाच्या दुरावस्थेची कारणे काय ? असा जाब विचारत तत्काळ देखभाल दुरुस्ती करण्याचे निर्देश आमदार देवयानी फरांदे यांनी दिले.

अनेक ठिकाणी उड्डाणपुलावरील पाईप खराब झाल्यामुळे पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावर पडते. इंदिरानगर अंडरपासच्या येथे पावसाच्या पाण्यामुळे तळे निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या देखभालीसाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना रस्त्याची अशी दुरावस्था का झाली, असा प्रश्न आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली नव्हती का ? असा प्रश्न विचारताना मेंटेन्स केलेला असताना रस्त्याची दुरावस्था कशी होते ? असा प्रश्नही त्यांनी प्रकल्प संचालक यांना विचारला.

मुंबईत नाशिकच्या पेक्षा जास्त पाऊस असताना नाशिकच्या रस्त्याची दुरावस्था होण्याची कारणे शोधून काढण्यासाठी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. उड्डाणपुलाचे सर्व पाईप बदलून मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. याबाबत ८ दिवसात कार्यवाही करून सुधारणा करण्याची मागणी करतानाच महामार्गाच्या दुरावस्थाबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रकल्प संचालक यांना दिले. तसेच याबाबत ८ दिवसात कार्यवाही न झाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारादेखील दिला आहे.