शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सर्वसामान्यांची कामे करा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:14 IST

शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्टÑवादीचा कार्यकर्ता सभेसाठी आला पाहिजे, असे आवाहन माजी ग्रामीण विकास मंत्री व नाशिक जिल्ह्याचे प्रभारी आमदार जयंत पाटील यांनी चांदवड तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसने आयोजित बैठकीत बोलताना केले.

चांदवड : शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्टÑवादीचा कार्यकर्ता सभेसाठी आला पाहिजे, असे आवाहन माजी ग्रामीण विकास मंत्री व नाशिक जिल्ह्याचे प्रभारी आमदार जयंत पाटील यांनी चांदवड तालुका राष्टवादी कॉँग्रेसने आयोजित बैठकीत बोलताना केले.  राष्टवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्टतील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाची सभा नाशिकच्या गोल्फक्लब मैदानावर शनिवारी (दि. १०) दुपारी चार वाजता होत आहे. नाशिक जिल्ह्यातील नियोजनाची बैठक येथील जिल्हा बॅँकेच्या सभागृहात झाली.  यावेळी जयंत पाटील म्हणाले की, येत्या एक ते दीड वर्षात दोन्ही निवडणुका लागणार आहेत त्यात सर्वच कार्यकर्त्यांनी निष्ठेने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, संजय चव्हाण, अंबादास बनकर, श्रीराम शेटे, नूतन अहेर, भारती पवार महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, गजानन शेलार, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे, माजी आमदार शांताराम अहेर आदी उपस्थित होते.प्रास्ताविक सयाजीराव गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार संजय चव्हाण, माणिकराव शिंदे, यतिन पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, रईस फारुकी (नांदगाव) राजेंद्र देवरे (उमराणे) बाळासाहेब वाणी (मालेगाव), दत्तात्रय वाकचौरे, बाळासाहेब कर्डक आदींनी विचार व्यक्त केले.तालुकानिहाय अहवालपंडित निकम (देवळा), साहेबराव पाटील (नांदगाव), जनार्दन भोये  (सुरगाणा), गुलाबराव चव्हाण (मालेगाव), अनिल कुंदे ( निफाड), शैलेश सूर्यवंशी (सटाणा), भास्कर भगरे (दिंडोरी), संतोष गुप्ता (नांदगाव), राजाभाऊ पगारे (मनमाड), साहेबराव मढवई (येवला), नितीन पवार  (कळवण), दामू राऊत (पेठ), सुनील अहेर (देवळा) महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, राष्टÑवादी सेल अध्यक्ष यशवंत शिरसाठ यांनी आपापल्या तालुक्यातील हल्लाबोल आंदोलनाबाबतच्या नियोजनाचा अहवाल सादर केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस