शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

आठवीपर्यंत नापास करायचं नाही, अन् सरपंच सातवी पास असला पाहिजे!

By admin | Updated: July 4, 2017 23:39 IST

सिन्नर : शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत नापास करायचे नाही असा निर्णय अंमलात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही असा निर्णय २०१० पासून अंमलात आला आहे. त्यामुळे २०१० पासून शाळेत जाणारा कोणताही विद्यार्थी आठवी नापास नाही. असे असताना मंत्रिमंडळाने थेट सरपंच निवडीसाठी उमेदवार सातवी पास असला पाहिजे असा निकष लावला आहे. या निर्णयाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात थेट जनतेतून सरपंच निवड केली जाते. या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांची थेट जनतेतून सरपंच निवडीचे स्वागत केले; मात्र त्यासाठी शिक्षणाचा लावण्यात आलेला निकष चर्चेचा विषय बनला. १९९६ ते २००९ म्हणजे या १४ वर्षांच्या काळात जे सातवी नापास असतील किंवा शाळेत गेलेच नसतील अशाच व्यक्ती सरपंच होऊ शकत नाही हे सिद्ध झाले आहे. २०१० नंतर शाळेत जाणारे सर्व विद्यार्थी आठवीपर्यंत नापास करायचे नाही असा कायदाच आहे. त्यामुळे थेट सरपंच निवडीसाठी लावण्यात आलेला सातवी पासचा निकष चर्चेचा विषय झाला नाही तरच नवल!