शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

कर्माचा त्याग करू नये : स्वरूपानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:47 IST

कर्म हे जीवनाचे अविभाज्य जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कर्म हे अटळ आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती, संकटे, दु:ख, आघात झाले तरी कोणीही कर्माचा त्याग करू नये, असे प्रतिपादन पुण्याच्या श्रुतीसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

नाशिकरोड : कर्म हे जीवनाचे अविभाज्य जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कर्म हे अटळ आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती, संकटे, दु:ख, आघात झाले तरी कोणीही कर्माचा त्याग करू नये, असे प्रतिपादन पुण्याच्या श्रुतीसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.  के.जे. मेहता हायस्कूलमध्ये सहावे पुष्प गुंफताना स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, तमोगुण वाढल्याने इच्छाशक्ती, दोष निवारण करण्याची शक्ती कमी होते. भगवान श्रीकृष्णाने गितेमधून अर्जुनाच्या माध्यमातून प्रत्येकाला उपदेश दिला आहे. कोणते कर्म करावे व करू नये, याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यामुळे काय करावे व काय करू नये हे त्याच्या इच्छा स्वातंत्र्यावर अवलंबून असते. बहिरंग व अंतरंग जीवन शुद्ध करायचे असेल तर आचार-विचाराचा पाया तितकाच शुद्ध, भक्कम असला पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.  कुटुंबव्यवस्था जिवंत ठेवायची असेल तर आचार धर्म पाळलाच पाहिजे. काय दिले परमेश्वराने असा विचार, प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतो तेव्हा तुमची आचारधर्मावर श्रद्धा, विश्वास नाही किंवा कमी झाला आहे हे स्पष्ट होते. दोन तीरांमध्ये नदी अखंड पुढे वाहत असते. नदीचा प्रवाह महत्त्वाचा असला तरी त्यापेक्षा दोन्ही तीर अधिक महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nashikनाशिक