शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

अवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:10 IST

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यानुसार शेतकºयांना द्यावयाच्या भरपाईसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे.

ठळक मुद्देअवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरजजिल्हाधिकाºयांचा प्रस्ताव : साडेनऊ हजार हेक्टरवर नुकसान

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यानुसार शेतकºयांना द्यावयाच्या भरपाईसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली होती. वादळी वाºयासह झोडपून काढणाºया पावसाने जिल्ह्णात काही ठिकाणी गारपीटही झाली त्यामुळे खरिपाचे शेतकºयाच्या हाती आलेला हंगामात मोठे नुकसान झाले होते. एकूण साडेसहाशे गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले व त्याचा फटका जवळपास पन्नास हजार शेतकºयांना बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल्यावर प्रशासनाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामे करण्याचे आदेश कृषी खात्यास दिल्याने त्यांनी ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या व ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले असता, अवकाळी पावसाने बाजरी, भात, नागली, वरई, भुईमूग, उडीद, सोयाबीन या जिरायती पिकांचे एकूण १४१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले तर द्राक्ष, डाळींब, पेरू, ऊस, कांदा, मका या फळपिकांचे ७३६१ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. एकूण ३७७ गावांमधील १९१९७ शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.आताच्या नुकसानीचे पंचनामे हवेतकृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार व शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या निकषानुसार ठरवून दिलेल्या प्रत्येक पिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेचा विचार करता १५ कोटी ४४ लाख २७ हजार रुपयांची भरपाई शेतकºयांना द्यावी लागणार आहे. कृषी खात्याने यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना सादर केला असून, आता शासनाकडे भरपाईची मागणी केली जाणार आहे. आॅक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी पाठोपाठ ओखी चक्रीवादळानेही जिल्ह्णात प्रचंड नुकसान केल्याने त्यासाठीदेखील पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होऊ लागली आहे.