शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: September 4, 2015 23:44 IST

जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात

इंदिरानगर : येथील डे केअर सेंटर शाळेत बालमनाचे अंतरंग उलगडणारी जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात झाली. ४५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. बालकवी स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी अशा तीन गटात घेण्यात आली. प्रथम ऋतू पाठक (शिशुविहार बालमंदिर), द्वितीय स्वानंद पारखी (डे केअर सेंटर), तृतीय गायत्री वाणी (डे केअर सेंटर), इयत्ता ८ ते १० वीत प्रथम गायत्री वडघुले, द्वितीय अक्षदा देशपांडे (सारडा कन्या विद्यालय), तृतीय पायल तासकर (वैनतेय विद्यालय निफाड), इयत्ता ११ ते १२ वीत प्रथम नेहा देवरे (डे केअर महाविद्याय), द्वितीय आरती बागुल (के. एन. के. महाविद्यालय) तसेच काव्यवाचन स्पर्धेत इयत्ता ३री ते ४थीत साहिल भोसले (प्राथमिक विद्यालय उंटवाडी), द्वितीय सारिका टिळे (नगरकर गुरुकुल), नूपुर देवरे (नगरकर गुरुकुल), इयत्ता ५वी ते ७वीत वैष्णवी टिळे (नगरकर गुरुकुल), द्वितीय स्वानंद पारखी (डे केअर सेंटर), तृतीय श्रावणी उकिडवे (डे केअर सेंटर), इयत्ता ८वी ते १०वीत प्रथम अथर्व कुलकर्णी (पेठे विद्यालय), ऋतिका नकली (पेठे विद्यालय), गायत्री वडघुले (वैनतेय विद्यालय), इयत्ता ११ वी ते १२ वीत प्रथम प्रणाली नाईक (एच.पी.टी. महाविद्यालय), राहुल वानखेडे (डे केअर सेंटर), तृतीय सविता पाटोळे, (एच.पी.टी. महाविद्यालय) आदि विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले.व्यासपीठावर उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, अ‍ॅड. ल.जि. उगावकर, गोपाळ पाटील, अजय ब्रह्मेचा, जयंत ठोमरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा पाठक, सुगंधा साळवे यांनी केले. पूनम सोनवणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)