शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येने शंभरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:53 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांनी शंभरी ओलांडली असून, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका महिला शेतकºयानेही आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दौºयावर असताना बागलाण तालुक्यात शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांनी शंभरी ओलांडली असून, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका महिला शेतकºयानेही आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दौºयावर असताना बागलाण तालुक्यात शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सरकारने गेल्या वर्षी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकºयांचे सरसकट दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही डिसेंबरअखेर १०५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यंदाही त्याच दिशेने वाटचाल सुरू असून, जानेवारी महिन्यापासून आजपावेतो दरमहा साधारणत: नऊ ते दहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे मंगलाबाई बाबासाहेब पवार (३९) या शेतकरी महिलेने नोव्हेंबर महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.या महिलेच्या नावावर शेती असली तरी, तिने कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. परंतु चौकशीअंति तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण नसल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला, तर नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथील सांगळे नामक शेतकºयाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाण तालुक्यातील भडाणे येथील तात्याभाऊ साहेबराव खैरनार (४४) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, त्याच्या नावे २.१० हेक्टर शेतजमीन असून, त्याच्या आत्महत्येमागचे कारणाचा शोध घेतला जात आहे. या तिघा शेतकºयांच्या आत्महत्येने जिल्ह्णाची संख्या १०१ वर पोहोचली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या