शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येने शंभरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:53 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांनी शंभरी ओलांडली असून, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका महिला शेतकºयानेही आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दौºयावर असताना बागलाण तालुक्यात शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांनी शंभरी ओलांडली असून, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका महिला शेतकºयानेही आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दौºयावर असताना बागलाण तालुक्यात शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सरकारने गेल्या वर्षी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकºयांचे सरसकट दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही डिसेंबरअखेर १०५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यंदाही त्याच दिशेने वाटचाल सुरू असून, जानेवारी महिन्यापासून आजपावेतो दरमहा साधारणत: नऊ ते दहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे मंगलाबाई बाबासाहेब पवार (३९) या शेतकरी महिलेने नोव्हेंबर महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.या महिलेच्या नावावर शेती असली तरी, तिने कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. परंतु चौकशीअंति तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण नसल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला, तर नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथील सांगळे नामक शेतकºयाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाण तालुक्यातील भडाणे येथील तात्याभाऊ साहेबराव खैरनार (४४) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, त्याच्या नावे २.१० हेक्टर शेतजमीन असून, त्याच्या आत्महत्येमागचे कारणाचा शोध घेतला जात आहे. या तिघा शेतकºयांच्या आत्महत्येने जिल्ह्णाची संख्या १०१ वर पोहोचली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या